शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

अवकाळी पावसाने तरकारी पिके धोक्यात

By admin | Updated: May 10, 2014 20:30 IST

अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने तरकारीची पिके वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

भिगवण- अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने तरकारीची पिके वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर उसाच्या पिकाला पावसाने आधार दिला आहे. मात्र विहिरींचे पाणी जाण्याची भीती शेतकर्‍यांमध्ये निर्माण झाली आहे.काल सायंकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावली तासभर चाललेल्या पावसाने हवेत उष्णता वाढली आहे. अवकाळी पावसामुळे शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे. तरी फळबागांना नुकसान होणार आहे. आंब्याची नासाडी मोठ्या प्रमाणावर होत आहे. डाळींब बागांवर तेल्याचा प्रादूर्भाव होण्याची शक्यता आहे. तर चिकू केळीवरही रोगांचा प्रादूर्भावामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहे.उन्हाळयाची तीव्रता वाढली असताना पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली होती. मात्र अवकाळी पावसाने हात पंपांच्या पाण्याची पातळी वाढली आहे. कलिंगड व खरबुज नासण्याची शकयता आहे यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. तर अशा अवकाळी पावसामुळे पावसाळयातील पाऊस कमी पडतो अशी चर्चा शेतकर्‍यांमध्ये आहे.———————————