शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
4
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
5
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
6
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
7
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
8
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
9
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
10
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
11
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
12
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
13
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
14
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
15
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
16
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
17
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
18
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
19
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
20
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
Daily Top 2Weekly Top 5

पावसामुळे विजेच्या मागणीत घट, राज्यात भारनियमन नाही, महावितरणचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 18:12 IST

मुंबईसह राज्यातील इतर जिल्ह्यात परतीच्या पावसाने समाधानकारक हजेरी लावल्यामुळे विजेच्या मागणीत घट झाली आहे़ राज्यात सोमवारी कुठेही भारनियमन करण्यात आले नसल्याचा दावा महावितरणच्या प्रशासनाने केला आहे़ 

ठळक मुद्देकृषीपंपाचे भारनियमन ८ तासांवरअल्पकालीन कराराव्दारे १ हजार ४५० मेगावॅट वीज खरेदीभारनियमन कुठेही करण्यात आले नाही़

आप्पासाहेब पाटीलसोलापूर : मुंबईसह राज्यातील इतर जिल्ह्यात परतीच्या पावसाने समाधानकारक हजेरी लावल्यामुळे विजेच्या मागणीत घट झाली आहे़ राज्यात सोमवारी कुठेही भारनियमन करण्यात आले नसल्याचा दावा महावितरणच्या प्रशासनाने केला आहे़ राज्यात सोमवार ९ आॅक्टोबर रोजी १४ हजार ८०० मेगावॅट एवढी विजेची मागणी होती़ तेवढी वीज महावितरणकडे उपलब्ध असल्याने भारनियमन कुठेही करण्यात आले नाही़ महावितरणच्या प्रशासनाने अल्पकालीन कराराव्दारे १ हजार ४५० मेगावॅट वीज खरेदी केली़ याशिवाय पॉवर एक्सचेंजमधून ६०० मेगावॅट वीज विकत घेण्यात आल्याचे महावितरणने सांगितले़ राज्यातील २ कोटी २० लाख ६६ हजार ३७३ ग्राहकांकडून १७ हजार ९०२ मेगावॅट विजेची मागणी होती़ मात्र राज्याकडे १६ हजार ५५२ मेगावॅट विजेचा पुरवठा होत होता़ दरम्यान, राज्याला १ हजार ३५० मेगावॅट एवढी वीज अपुरी पडत असल्यामुळे मागील दोन दिवसांपासून ए, बी़, सी़, डी, ई, एफ, जी १, जी २ आणि जी ३ असे विभाग तयार करून राज्यात सर्वत्र भारनियमन करण्यात आले होते़ --------अशी झाली वीज उपलब्धमहानिर्मिती : ४ हजार ७०० मे़वॅअदानी : २ हजार २०० मे़ वॅरतन इंडिया : ५०० मे़ वॅकेंद्रीय प्रकल्प : ३ हजार ९००जेएसडब्ल्यू : २८० मे़ वॅसीजीपीएल : ५६० मे़ वॅएम्को : ७५ मे़ वॅपवन उर्जेतून : २०० मे़ वॅजलविद्युत प्रकल्पातून : १०० मे़ वॅ---------------कृषीपंपाचे भारनियमन ८ तासांवरराज्यातील वीजपुरवठ्यात अडचणी निर्माण होऊ नये व सुसुत्रता साधण्यासाठी कृषी ग्राहकांच्या वाहिनीवरील रात्रीची वीज उपलब्धता ही १७ सप्टेंबर २०१७ पासून १० तासांवरून तात्पुरत्या कालावधीसाठी करण्यात आले आहे़ सध्या राज्यात सर्वत्र परतीच्या पावसाने चांगले आगमन केल्याने कृषीच्याही वीज मागणीत कमालीची घट झाली आहे़