शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीला साबरमती तुरुंगात कैद्यांकडून मारहाण; एटीएस, पोलिसांत उडाली खळबळ 
2
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का! उज्वला थिटे यांचा नगराध्यक्षपदासाठीचा अर्ज बाद
3
मुळशी पॅटर्न फेम 'पिट्या भाई' भाजपात जाणार? राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पुन्हा केली फेसबुक पोस्ट, म्हणाले...
4
"हिडीस, किळसवाणं, एखाद्या अबलेवर बलात्कार करावा, तसे भाजपा वागतेय", एकनाथ शिंदेंच्या नेत्याला संताप अनावर
5
लॉरेन्सच्या भावाला अमेरिकेतून गचांडी धरून भारतात आणले जाणार; बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणी मोठे खुलासे होणार... 
6
"शिंदे आणि अजित पवार यांच्या बाजूला बसून त्यांच्याच विरोधात ऑपरेशन कमळ..."; भाजपने डिवचताच काँग्रेसने काढली खपली
7
Tej Pratap Yadav : "आई-वडिलांचा मानसिक छळ...", तेज प्रताप यादव यांनी मोदी, शाह यांच्याकडे मागितली मदत
8
"एक बाटली रक्तावर ज्यांचे रक्त सुखते तेच उपदेश...", रोहिणी आचार्य यांनी तेजस्वी यादव यांच्यावर साधला निशाणा
9
"हो, एकनाथ शिंदेंसह CM फडणवीसांना भेटलो आणि आता निर्णय झालाय"; सरनाईकांनी सांगितलं नाराजी प्रकरणी काय घडलं?
10
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' काही वेळासाठी बंद पडले; Cloudflare च्या तांत्रिक बिघाडामुळे जगभरातील नेटकरी हैराण
11
"मंत्र्यांच्या नाराजीसंदर्भात मला जाणवलंही नाही...!", शिवसेना मंत्र्यांच्या नाराजीनाट्यावर काय म्हणाले अजित दादा
12
'वापरा आणि फेकून द्या' हीच मंत्री मुश्रीफ यांची नीती, संजय मंडलिक यांची हसन मुश्रीफ यांच्यावर टीका
13
...तर युती बराचवेळ टीकेल', हसन मुश्रीफ अन् समरजित घाटगे एकत्र आले, नेमकं काय घडलं सगळंच सांगितलं
14
बारामतीतच भानामती...! अजितदादांच्या घराजवळ नारळ, लिंबू उतारा पूजा; निवडणुकीच्या तोंडावर...
15
BCCI नं टीम इंडियाची बांगलादेशविरुद्धची द्विपक्षीय मालिका केली स्थगित; कारण...
16
"एआय जे काही सांगतेय, त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवू नका"; गुगलचे सीईओ सुंदर पिचाईंचा इशारा
17
चार लग्न, खात्यातून ८ कोटींचा व्यवहार, डॉक्टर अन् पोलिसांनाही अडकवलं; कानपुरची 'लुटारू वधू' अशी सापडली
18
कसले अधिकारच नाहीत तर मंत्रिमंडळ बैठकीला जायचे कशाला? शिवसेनेचे मंत्र्यांनी एकनाथ शिंदेंनाच विचारलेले...
19
अल-फलाहचे डॉक्टर ते 'जैश'चे ब्लास्ट इंजिनिअर! दिल्ली स्फोट प्रकरणातील 'डॉक्टर मॉड्यूल'चा पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

स्वातंत्र्यानंतरच्या ७० वर्षात दुष्काळ १० पटीने वाढला : डॉ. राजेंद्रसिंह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2017 15:12 IST

सोलापूर : मानवाने नदीशी जोडून घेणे आवश्यक आहे. नदी हेच जीवन आहे. मात्र, नद्यांमध्ये सांडपाणी सोडून तीला मृत केले जात आहे. शेतीपासून माणसांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देनदीला प्रदूषित करणाºयांवर गुन्हे दाखल कराविकासाच्या नावाखाली विनाश होतोयनमामी चंद्रभागा जलसाक्षरतेचे सोलापूरात स्वागत

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर : मानवाने नदीशी जोडून घेणे आवश्यक आहे. नदी हेच जीवन आहे. मात्र, नद्यांमध्ये सांडपाणी सोडून तीला मृत केले जात आहे. शेतीपासून माणसांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत नदीला दूषित करणाºयांवर मनुष्यवधाचे गुन्हे का दाखल केले जात नाही़ राज्यकर्त्यांनी नदी प्रदूषण, शोषण, अतिक्रमणाकडे लक्ष दिले नाही. स्वातंत्र्यानंतरच्या ७० वर्षात दुष्काळ १० पटीने वाढला, पूराखाली जाणारी जमीन आठ पटींने वाढली. विकासाच्या नावाखाली विनाश झाला. त्यामुळे नद्यांना वाचवण्याची लोक चळवळ महत्वाची असल्याचे जलतज्ञ डॉ़ राजेंद्रसिंह यांनी सांगितले़'जलबिरादरी ' आयोजित आणि अर्थ, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या  'नमामी चंद्रभागा 'जलसाक्षरता यात्रेचे सोलापूर विद्यापीठ येथे जोरदार स्वागत करण्यात आले.भीमाशंकर - पंढरपूर -वीजापूर मार्गावर ही यात्रा ६ आॅगस्टपासून चालू आहे. ही यात्रा सोमवारी सकाळी सोलापूर येथे पोहोचली. तेथे ' विद्यार्थी -नदी संवाद ' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कुलगुरू प्रा.एन.एन.मालदार यांनी डॉ. राजेंद्रसिंह यांचा सत्कार केला. व्यासपीठावर कुलसचिव पी. प्रभाकर, सुनील जोशी, उपेंद्र ठक्कर होते.यात्रेचे समन्वयक नरेंद्र चुघ, विनोद बोधनकर, किशोर धारिया, अनिल पाटील  प्रभाकर बांदेकर, शैलेंद्र पटेल, वन विभागाचे अधिकारी सभागृहात उपस्थित होते. यावेळी जलसंरक्षणाची प्रतिज्ञा घेण्यात आली. पर्जन्य चक्रानुसार पीक चक्र बदलण्याच्या संशोधनाचे काम सोलापूर विद्यापीठाच्या विदयार्थ्यांनी करावे़, असे आवाहन  डॉ. राजेद्रसिंह यांनी केले़ त्यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद दिलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. पी. प्रभाकर यांनी आभार मानले. टी.आर. कांबळे यांनी सूत्रसंचालन  केले.