शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

केंद्रीय पर्यावरणमंत्र्यांकडून डोंबिवलीच्या प्रदूषणाची दखल

By admin | Updated: September 25, 2014 05:07 IST

गेल्या १५ दिवसांपासून डोंबिवली परिसरात प्रदूषणाची समस्या प्रकर्षाने भेडसावत असून वारंवार होणाऱ्या अशा घटनांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत

अनिकेत घमंडी, डोंबिवलीगेल्या १५ दिवसांपासून डोंबिवली परिसरात प्रदूषणाची समस्या प्रकर्षाने भेडसावत असून वारंवार होणा-या अशा घटनांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. परिणामी, सजीवांच्या जीवस्वास्थ्याचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यासाठी तातडीने प्रभावी उपाययोजना होणे अत्यावश्यक असल्याची मागणी करून डोंबिवलीतील नागरिकांसह सामाजिक संस्थांनी घातलेल्या साकड्याची केंद्रीय पर्यावरण मंत्रालय, दिल्ली बोर्ड यांनी गांभीर्याने दखल घेतली आहे.त्यानुसार, याबाबत लवकरच एक उच्चस्तरीय समिती नेमून तिचा अहवाल मागवण्यात येणार असल्याचे आश्वासन पर्यावरणमंत्र्यांचे स्वीय सहायक गणेश रामदासी यांनी दिले. दक्ष नागरिक संघ आणि ईगल ब्रिगेड संस्थेच्या माध्यमातून त्यांच्याकडे याबाबतची सर्व माहिती दिली होती. त्यानुसार, तेथून गणेश यांनी संस्थेचे पदाधिकारी विश्वनाथ बिवलकर यांना बुधवारी ही माहिती दिली. पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर हे परदेशी असून दोन दिवसांत भारतात आल्यावर याबाबत तातडीने निर्णय घेण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले. त्यांनी दिलेल्या निवेदनात एमआयडीसी परिसरात जाणवणारी ही समस्या आता पांडुरंगवाडी, गांधीनगर, आयरे रोड, पाटकर विद्यालय परिसर इतकेच नव्हे तर जुनी डोंबिवली, डोंबिवली पश्चिमेपर्यंत पोहोचली असून त्याचा त्रास शेकडो रहिवाशांना होत आहे.