शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
2
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
3
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, ७ दिवसांचा दिला अल्टिमेटम; नेमके प्रकरण काय?
4
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
5
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
6
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
7
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
8
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
9
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
10
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
11
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
12
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
13
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
14
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
15
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
16
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
17
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
18
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)
19
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
20
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!

स्वाभिमान गहाण ठेऊन सत्ता नको- आ. हर्षवर्धन जाधव

By admin | Updated: October 30, 2014 13:13 IST

शिवसेनेच्या तत्वांशी तडजोड करून, स्वाभिमान गहाण ठेऊन जर सत्ता मिळत असेल तर अशी सत्ता नकोच असा पवित्रा सेना आमदार हर्षवर्धन जाधवांनी घेतला आहे.

ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. ३० - शिवसेनेच्या तत्वांशी तडजोड करून, स्वाभिमान गहाण ठेऊन जर सत्ता मिळत असेल तर अशी सत्ता नकोच असा पवित्रा शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव यांनी घेतला आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपाने सर्वात जास्त जागा मिळवत सत्तास्थापनेसाठी दावा केला, मात्र शिवसेनेला त्यात कोठेही स्थान मिळालेले दिसत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपाध्यक्ष अमित शाह यांच माफी मागितल्यावरच शिवसेनेशी युती होईल असा पवित्रा भाजपा नेत्यांनी घेतल्याचे वृत्त फिरत आहे. त्या पार्श्वभूमीवरच शिवसेना आमदार जाधव यांचे हे वक्तव्य महत्वाचे मानले जात आहे.
महाराष्ट्रापासून मुंबई व विदर्भ वेगळा करण्याचा भाजपाने घाट घातला असल्याची टीका त्यांनी केली. माननीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असेपर्यंत मराठी माणसाकडे नजर वाकडीकरून पाहण्याची कोणाचीही हिंमत नव्हती. मात्र आता सर्वजण मराठी माणसाला घाटी म्हणून चिडवतात. भाजपा मराठी माणासाला अपमानास्पद वागणूक देत असून भाजपा त्यांची अस्मिता चिरडण्याचे प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. 
त्यामुळे आपली अस्मिता, तत्व सोडून भाजपाला साथ देण्याची गरज नाही असे आपले वैयक्तिक मत असल्याचे जाधव यांनी सांगितले.