शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
7
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
8
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
9
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
10
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
11
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
12
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
13
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
15
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
16
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
17
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
18
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
19
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
20
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
Daily Top 2Weekly Top 5

भारतीयत्व विसरू नका : भाई जगताप

By admin | Updated: September 15, 2016 01:41 IST

तरुणांनी आधुनिक तंत्र म्हणून ‘गुगल’ला गुरू माना. मात्र, भारतीयत्व विसरू नका, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते आमदार भाई जगताप यांनी केले.

इंदापूर : तरुणांनी आधुनिक तंत्र म्हणून ‘गुगल’ला गुरू माना. मात्र, भारतीयत्व विसरू नका, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते आमदार भाई जगताप यांनी केले. इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने मंडळाचे माजी अध्यक्ष, खा. कै. शंकरराव पाटील यांच्या दहाव्या पुण्यतिथीनिमित्त, इंदापूर महाविद्यालयाच्या प्रागंणात आयोजित कर्मयोगी व्याख्यानमालेत ह्यआधुनिक भारत निर्मितीत तरुणांचे योगदानह्ण या विषयावर ते बोलत होते. या वेळी भाई जगताप म्हणाले, की तरुणांनी आधुनिक भारताचे शिल्पकार, क्षितिजे समजून घेणे गरजेचे आहे. आधुनिक भारत घडवण्यात तरुणांचा पुढाकार महत्त्वाचा आहे. सर्वाधिक तरुणाईची शक्ती भारतात आहे. शिकण्याची वृत्ती ठेवावी. योग्य आधारासाठी मूलभूत संदर्भग्रंथाचा वापर करावा. प्रत्येकामध्ये एक सुप्त गुण असतो. तो विकसित होण्यासाठी प्रयत्न करावेत. आपल्या पुढची आव्हाने वेळीच ओळखून त्यावर मात करावी. हर्षवर्धन पाटील म्हणाले, की ज्यांनी पुण्य साठवलेले असते, त्यांचीच पुण्यतिथी साजरी केली जाते. कै. शंकरराव पाटील तथा भाऊ हे या मातीत रुजलेले एक विचार आहे. त्याची प्रगल्भ वाटचाल सुरू आहे. ह. भ. प. अ‍ॅड. जयवंत बोधलेमहाराज ‘युवा पिढी व भविष्यातील आव्हान’ या विषयावर बोलताना म्हणाले, की संस्कारमय शिक्षणाची जीवनाला गरज आहे. भारतीय संस्कृती आध्यात्मिकतेच्या पायावर उभी आहे. कर्मयोगी शंकरराव पाटील यांचे जीवन तेजोमय होते. कर्मयोग सिद्ध झाल्याशिवाय कर्मयोगीत्व प्राप्त होत नाही. युवकांनी आव्हानांना सकारात्मकतेने सामोरे जाऊन आनंददायी जगले पाहिजे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांनी महाविद्यालयाच्या कार्याचा आढावा घेतला. प्रा. बाळासाहेब पराडे यांनी सूत्रसंचालन केले. संस्थेचे सचिव मुकुंद शहा यांनी आभार मानले. संस्थेच्या उपाध्यक्षा पद्मा भोसले, सहसचिव प्रा. बाळासाहेब खटके, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे, क्रीडासंचालक प्रा. भरत भुजबळ या वेळी उपस्थित होते.