शहरं
Join us  
Trending Stories
1
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
2
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
3
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
4
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
5
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
6
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
7
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
8
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
9
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
10
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
11
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
12
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
13
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
14
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
15
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
16
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
17
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
18
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
19
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
20
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी

कागदी घोडे नाचवू नका

By admin | Updated: December 2, 2014 02:52 IST

विदर्भातील दुष्काळी स्थिती भयावह आहे. शेतकऱ्यांना वेदना असह्ण झाल्याने शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत. ही चिंतेची बाब

अकोला : विदर्भातील दुष्काळी स्थिती भयावह आहे. शेतकऱ्यांना वेदना असह्ण झाल्याने शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत. ही चिंतेची बाब असून, सरकारने कागदी घोडे न नाचविता दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्ष नेते एकनाथ शिंदे यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत केली. बाळापूर तालुक्यातील मनारखेड येथील अल्पभूधारक वृद्ध शेतकरी काशीराम इंदोरे यांनी स्वत:च चिता रचून आत्महत्या केली होती. त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन करण्यासाठी एकनाथ शिंदे अकोला दौऱ्यावर आले आहेत. अमरावती विभागातील दुष्काळी भागाचा दौराही ते करीत आहेत. श्ािंदे यांनी राज्य सरकारकडून दुष्काळ जाहीर करण्यात होत असलेल्या विलंबाबाबत नाराजी व्यक्त केली. आजचे मुख्यमंत्री जेव्हा विरोधी बाकांवर बसत होते, तेव्हा त्यांनीच दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली होती. आज मात्र ते दुष्काळ जाहीर करण्यासाठी केंद्र सरकारच्या परवानगीची प्रतीक्षा करीत आहेत. केंद्राकडून येणारी समिती पाहणी करेल, त्यानंतर ते अहवाल सादर करतील आणि त्यानंतर दुष्काळ जाहीर होईल. तोपर्यंत शेतकऱ्यांच्या वेदना कोण जाणून घेणार ? केंद्राने दुष्काळी भागासाठी पॅकेज जाहीर केले पाहिजे. त्यापूर्वी राज्य शासनाने त्यांच्या तिजोरीतून शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी शिंदे यांनी केली. (प्रतिनिधी)