शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

अलिबाग समुद्रात दोन पर्यटक बुडून बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2017 19:10 IST

भरती सुरु झालेली असताना, अलिबाग समुद्रातील कुलाबा किल्ला पाहून किनाऱ्याकडे परत येताना भरतीच्या पाण्याचा अंदाज न आल्याने दाेघे पर्यटक समुद्रात बुडून बेपत्ता झाले आहेत.

- जयंत धुळप अलिबाग, दि. 15 - भरती सुरु झालेली असताना, अलिबाग समुद्रातील कुलाबा किल्ला पाहून किनाऱ्याकडे परत येताना भरतीच्या पाण्याचा अंदाज न आल्याने साैरभ खान (23, सद्या रा.कशेडे-रसायनी,मुळ रा.मध्यप्रदेश) आणि ऋषभ सिव्हा (24, सध्या रा.रसायनी,मुळ रा.गाेवा) हे दाेघे पर्यटक समुद्रात बुडून बेपत्ता झाले आहेत. दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास ही दूर्देेवी घटना घडली असल्याची माहिती अलिबागचे वरिष्ठ पाेलीस निरिक्षक सुरेश वराडे यांनी दिली.

अपघाताचे वृत्त समजताच अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी तत्काळ समुद्र किनारी पाेहाेचून, बुडालेल्या पयर्टकांच्या शाेधाकरीता अलिबाग काेळी बांधवांच्या सहकार्याने बाेटी उपलब्ध करुन दिल्या, परंतू या शाेध कार्यास यश आले नाही. भरतीच्या प्रवाहा बराेबर हे दाेघेही रेवदंडा समुद्र किनाऱ्याकडे वाहात गेले असावेत असा अंदाज जाणकार काेळी बांधवांनी व्यक्त केला आहे. दरम्यान अलिबाग उप विभागीय पाेलीस अधिकारी दत्तात्रेय निघाेट, अलिबाग तहसिलदार प्रकाश संकपाळ यांनी समुद्र किनारी पाेहाेचून शाेध कार्याकरिता नियाेजन केले.

रसायनी मधील डेकाेर हाेम कंपनीमध्ये सिव्हील ईंजिनियर म्हणून कार्यरत असलेले एकूण पाच मित्र अलिबाग समुद्र किनारी पर्यटना मंगळवारी पयर्टनार्थ आले हाेते. त्यापैकी तिघांनी अलिबाग समुद्रातील कुलाबा किल्ला पहाण्यास जाण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी समुद्रास पूर्णपणे आेहाेटी हाेती. ते तिघेही चालत किल्ल्यात गेले. परत येताना भरतीचे पाणी भरु लागले. त्यांनी त्याच भरतीच्या पाण्यातून किनाऱ्याकडे येण्यास प्रारंभ केला. भरतीच्या पाण्याच्या प्रवाहाचा वेग याचा अंदाज न आल्याने साैरभ खान आणि ऋषभ सिव्हा हे दाेघे प्रवाहात वाहत जावून समुद्रात बेपत्ता झाले. त्यांचा तिसरा सहकारी मित्र सुरेश स्वामी (सध्या.रा.रसायनी, मुळ-अक्कलकाेट) हा सुदैवाने पाेहत समुद्र किनारी पाेहाेचला. त्याने आपल्या अन्य दाेघा मित्रांचा किनाऱ्यावर प्रथम शाेध घेतला. त्यानंतर त्यांनी अलिबाग पाेलीसांशी संपर्क साधल्यावर, तत्काळ ही शाेध माेहिम सुरु करण्यात आली आहे.

अलिबागच्या समुद्रात दाेघे पर्यटक बुडाले असताना, त्यांना शाेधण्याकरिता शाेध माेहिम सुरु असताना, याच किनाऱ्यावरीस भरतीच्या पाण्यात किमान 200 पर्यटक पाण्यात पाेहात आणि डूंबत हाेते. सुरक्षेच्या कारणास्तव पाण्यात जावू नका असे स्थानिक नागरिकांनी या पैकी काही जणांना सागीतले परंतू त्याकडे दूर्लक्ष करुन पयर्टक समुद्रात डूंबतच हाेते.