शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
4
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
5
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
6
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
7
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
8
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
9
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
10
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
11
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
12
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
13
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
14
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
15
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
16
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
17
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
18
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
19
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
20
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
Daily Top 2Weekly Top 5

विभागनिहाय एटीएस पथक

By admin | Updated: December 17, 2014 23:47 IST

कल्याणमधील चार युवकांनी दहशतवादी संघटनेत सहभागी होऊन इराकमध्ये सक्रिय झाल्याचा मुद्दा शिवसेनेच्या नीलम गो-हे यांनी लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून उपस्थित केला

कल्याणमधील चार युवकांनी दहशतवादी संघटनेत सहभागी होऊन इराकमध्ये सक्रिय झाल्याचा मुद्दा शिवसेनेच्या नीलम गो-हे यांनी लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून उपस्थित केला. ही बाब चिंतेची असून राज्यातील एटीएस काय करीत आहे, असा सवाल त्यांनी केला. अशा प्रकारच्या घटनांबाबत तक्रार नोंदवण्यासाठी तसेच त्यावर लक्ष ठेवण्यासाठी विभागनिहाय एटीएस पथक हवे, अशी सूचना शिवसेनेचे अनिल परब यांनी केली. त्यावर निवेदन करताना रणजित पाटील यांनी याबाबत सरकार विचार करीत असल्याचे सांगितले. नागरिकांना तक्रार करणे सुलभ व्हावे यासाठी एक हेल्पलाईन सुरू करू, असेही त्यांनी स्पष्ट केले.कल्याण येथील प्रकरणाचा तपास एनआयए करीत आहे. राज्याचे एटीएस पथक त्यांना मदत करीत आहे. समाजातील वाईट प्रवृत्तीवर एटीएसचे लक्ष आहे. त्यांचे संशयास्पद अड्डे आढळल्यास ते उद््ध्वस्त करू, असे रणजित पाटील म्हणाले. प्रधान समितीच्या अहवालातील शिफारशींवरील अंमलबजावणीची माहिती पटलावर ठेवण्याचे आश्वासन पाटील यांनी दिले. भाई गिरकर, शोभा फडणवीस जोगेंद्र कवाडे, ख्वाजा बेग यांनीही चर्चेत भाग घेतला. (प्रतिनिधी)