शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

सरकारकडून शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग

By admin | Updated: April 16, 2015 02:00 IST

आम्ही सरकारचे मित्रपक्ष किंवा घटकपक्ष नव्हतो. फक्त निवडणुकीत आम्ही काही काळ त्यांच्यासोबत होतो. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार शेतकऱ्यांना न्याय देईल,

अकोले (जि. अहमदनगर) : आम्ही सरकारचे मित्रपक्ष किंवा घटकपक्ष नव्हतो. फक्त निवडणुकीत आम्ही काही काळ त्यांच्यासोबत होतो. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार शेतकऱ्यांना न्याय देईल, असे वाटत होते. मात्र, नव्या सरकारने शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग केला, असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खा. राजू शेट्टी यांनी केला. सरकारला शेतकऱ्यांकडून जमिनी हिसकावून घेऊन ‘लँड माफियांच्या’ घशात घालायच्या आहेत, असेही ते शाहू-फुले-आंबेडकर व्याख्यानमालेनिमित्त येथे असताना पत्रकारांशी बोलताना म्हणाले. शेट्टी यांनी भाजपा सरकारविषयी जाहीर नाराजी व्यक्त केली. शेतकऱ्यांच्या हितासाठी सतत रस्त्यावरची लढाई करण्यास स्वाभिमानी संघटना कटिबद्ध आहे. स्वामिनाथन समितीच्या शिफारसीनुसार उत्पादन खर्चाच्या दीडपट शेतीमालाला भाव मिळणे अपेक्षित होते. मात्र भाव देणे दूरच, त्यांच्या जमिनीवरच सरकार डोळा ठेवून आहे. उद्योजकांना शेतकऱ्यांच्या जमिनी मातीमोल किमतीत लाटायच्या आहेत. सेझच्या नावाने घेतलेल्या काही जमिनींचा वापरच झालेला नाही. पूर्वी अधिग्रहित केलेल्या जमिनींच्या संदर्भात सरकारने श्वेतपत्रिका प्रसिद्ध करावी, अशी मागणीही त्यांनी केली. (प्रतिनिधी)