शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

सरकारकडून शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग

By admin | Updated: April 16, 2015 02:00 IST

आम्ही सरकारचे मित्रपक्ष किंवा घटकपक्ष नव्हतो. फक्त निवडणुकीत आम्ही काही काळ त्यांच्यासोबत होतो. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार शेतकऱ्यांना न्याय देईल,

अकोले (जि. अहमदनगर) : आम्ही सरकारचे मित्रपक्ष किंवा घटकपक्ष नव्हतो. फक्त निवडणुकीत आम्ही काही काळ त्यांच्यासोबत होतो. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार शेतकऱ्यांना न्याय देईल, असे वाटत होते. मात्र, नव्या सरकारने शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग केला, असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खा. राजू शेट्टी यांनी केला. सरकारला शेतकऱ्यांकडून जमिनी हिसकावून घेऊन ‘लँड माफियांच्या’ घशात घालायच्या आहेत, असेही ते शाहू-फुले-आंबेडकर व्याख्यानमालेनिमित्त येथे असताना पत्रकारांशी बोलताना म्हणाले. शेट्टी यांनी भाजपा सरकारविषयी जाहीर नाराजी व्यक्त केली. शेतकऱ्यांच्या हितासाठी सतत रस्त्यावरची लढाई करण्यास स्वाभिमानी संघटना कटिबद्ध आहे. स्वामिनाथन समितीच्या शिफारसीनुसार उत्पादन खर्चाच्या दीडपट शेतीमालाला भाव मिळणे अपेक्षित होते. मात्र भाव देणे दूरच, त्यांच्या जमिनीवरच सरकार डोळा ठेवून आहे. उद्योजकांना शेतकऱ्यांच्या जमिनी मातीमोल किमतीत लाटायच्या आहेत. सेझच्या नावाने घेतलेल्या काही जमिनींचा वापरच झालेला नाही. पूर्वी अधिग्रहित केलेल्या जमिनींच्या संदर्भात सरकारने श्वेतपत्रिका प्रसिद्ध करावी, अशी मागणीही त्यांनी केली. (प्रतिनिधी)