शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
2
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
3
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
4
IPL 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीची 'परिपक्व' खेळी; सिक्सर मारत साजरी केली फिफ्टी!
5
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
6
आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; माफाकानं बेस्ट कॅचसह साधला विकेटचा डाव
7
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून
8
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
9
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
10
Viral Video: आधी देवाला हात जोडले, नंतर मंदिरातील दानपेटी नेली चोरून
11
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
12
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
13
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!
14
"पती नेत्यांना पुरवतो २० वर्षांच्या मुली, मला…’’, महिलेच्या आरोपांनी या राज्यातील राजकारण तापले   
15
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
16
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
17
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू
18
"सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर करावाई करा’’, काँग्रेसचं राष्ट्रपतींना पत्र  
19
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
20
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 

कारंजाच्या गुरूमंदिरातील विश्वस्त मंडळ बरखास्त

By admin | Updated: August 27, 2016 17:01 IST

श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज संस्थानमधील विश्वस्त मंडळ बरखास्त करण्यात आले असून यासंदर्भात न्यायालयाने २६ ऑगस्ट रोजी सहायक धर्मदाय आयुक्तांना आदेश दिले आहेत

- ऑनलाइन लोकमत
कारंजा लाड, दि. 27 - येथील श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज संस्थानमधील विश्वस्त मंडळ बरखास्त करण्यात आले असून यासंदर्भात न्यायालयाने २६ ऑगस्ट रोजी सहायक धर्मदाय आयुक्तांना आदेश दिले आहेत. 
याबाबत सविस्तर वृत्त असे, की कारंजा येथील शेखर पुरूषोत्तम काण्णव, प्रमोद दहिहांडेकर, गजानन जोशी यांनी धर्मदाय आयुक्त, अमरावती यांचे न्यायालयात १३ ऑगस्ट २०१२ रोजी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम १९५० चे कलम ४१ डी अंतर्गत श्री गुरूमंदिर संस्थान विश्वस्तांच्या विरोधात तक्रार करून विश्वस्त मंडळ निष्कासित करण्याची याचिका दाखल केली होती. यासंदर्भात उच्च न्यायालयाया नागपूर खंडपिठास ८ ऑक्टोबर २०१५ रोजीच्या निर्णयाप्रमाणे निष्कासित करण्याचे प्रकरण सहा महिन्यात निकाली काढायचे होते. परंतू सहा महिन्याच्या आत सदर प्रकरण काही कारणास्तव निकाली निघाले नाही. याबाबतची वस्तूस्थिती तक्रारकर्त्यांच्या वकीलांनी २७ जुलै २०१६ रोजी न्यायालयासमोर मांडली असता, उच्च न्यायालयाने २६ ऑगस्ट २०१६ पर्यंत प्रकरण निकाली काढण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, उच्च न्यायालय, सहधर्मदाय आयुक्त, अमरावती यांनी २६ ऑगस्ट रोजीच्या निकालात विश्वस्त मंडळ बरखास्त करण्याचा निर्णय दिला. या निर्णयामुळे धार्मिक क्षेत्रात चांगलीच खळबळ माजली आहे.