शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने शरणागती पत्कारल्यानंतर भारताने युद्धविरामाला सहमती दर्शवली- फडणवीस
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

१४ वर्षांपूर्वीचा अहवाल धुळीत

By admin | Updated: May 14, 2015 02:39 IST

काळबादेवी येथील आगीच्या भीषण दुर्घटनेनंतर मुंबईत दाटीवाटीने उभ्या असलेल्या जुन्या इमारतींच्या सुरक्षेचे उपाय सुचविण्यासाठी समिती

मुंबई : काळबादेवी येथील आगीच्या भीषण दुर्घटनेनंतर मुंबईत दाटीवाटीने उभ्या असलेल्या जुन्या इमारतींच्या सुरक्षेचे उपाय सुचविण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे़ प्रत्यक्षात १४ वर्षांपूर्वी अशाच एका घटनेच्या चौकशीत तत्कालीन अतिरिक्त आयुक्त अजित जैन यांनी सुचविलेला सुरक्षेचा अहवाल मात्र धूळ खात पडून आहे़आग लागल्यानंतर पाण्याचा मारा सहन न करू शकणारी काळबादेवी येथील गोकूळ निवास ही इमारत कोसळली़ अशा अनेक इमारती काळबादेवी, भुलेश्वर या परिसरात दाटीवाटीने उभ्या आहेत़ अरुंद मार्ग, चिंचोळी गल्ली आणि सोने घडविण्याचे छोटे कारखाने व ज्वलनशील रसायनांचा साठा असलेला हा विभाग आगीवर वसला आहे़ त्यामुळे अशा दुर्घटना टाळण्यासाठी जैन समितीने १२ उपाय सुचविले होते़ मात्र वर्षे सरली तसा हा अहवालही बासनात गुंडाळण्यात आला़ काळबादेवी, भुलेश्वर येथील सोने घडविणाऱ्या कारखान्यांकडे कालांतराने पालिकेने दुर्लक्ष केले़ येथील जवळपास सर्वच इमारतींच्या तळमजल्यावर सोने घडविण्याची छोटी छोटी केंद्रे आहेत़ यापैकी असंख्य दुकाने बेकायदा असल्याने त्यावर कारवाई करण्याची मागणी भुलेश्वरमधील स्थानिक रहिवाशांकडून वेळोवेळी होत आहे़ आता काळबादेवीतील आगीच्या घटनेनंतर तरी ही परिस्थिती बदलणार का, असा प्रश्न सर्वच स्तरांतून विचारला जात आहे. (प्रतिनिधी)