शहरं
Join us  
Trending Stories
1
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
2
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
3
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
4
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
5
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
6
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
7
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
8
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
9
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
10
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
11
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
12
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
13
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
14
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
15
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
16
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
17
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
18
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
19
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
20
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?

दहा शेतक-यांची तरी कर्जमाफी झाली का? सुनील तटकरे यांचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2017 00:24 IST

राज्यात पाऊस नसल्याने शेतकरी हवालदिल झालेला आहे. शेतक-यांची दुबार पेरणी वाया गेली आहे. कर्जमाफीच्या घोषणेनंतर किमान दहा शेतक-यांची तरी कर्जमाफी झाली का ते सरकाने जाहीर करावे

मुंबई : राज्यात पाऊस नसल्याने शेतकरी हवालदिल झालेला आहे. शेतकºयांची दुबार पेरणी वाया गेली आहे. कर्जमाफीच्या घोषणेनंतर किमान दहा शेतकºयांची तरी कर्जमाफी झाली का ते सरकाने जाहीर करावे, असे आव्हान देत सत्ताधाºयांनी निवडणुकांची चिंता करण्याऐवजी शेतकºयांची चिंता करावी, असा सल्ला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिला आहे.राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यालयात पत्रकार परिषदेत तटकरे म्हणाले, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची चौकशी कोण करणार, हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करावे. शेतकºयांचे कर्ज माफीसाठी दहा लाख अर्ज आल्याचे सहकारमंत्री सांगत आहेत. त्यापैकी किती जणांची कर्जमाफी झाली?, असा सवाल तटकरे यांनी केला. शेतकºयांनी ध्वजारोहण करण्यास विरोध केला नाही तर पालकमंत्र्यांना विरोध केला होता. मात्र हे समजून न घेत मुख्यमंत्री शेतकºयांनाच देशद्रोही म्हणत आहेत, हे दुर्दैवी आहे.शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यावरही तटकरे यांनी टीका केली. तावडे यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारुन राजीनामा दिला पाहिजे. निकालाचा घोळ करुन सरकार विद्यार्थ्यांच्या जीवनाशी खेळत आहे, असा आरोप तटकरे यांनी केला. कुलगुरूंना केवळ रजेवर पाठवून चालणार नाही तर हकालपट्टीच केली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. तटकरे यांनी शिवसेनेच्या भूमिकेवरही टीका केली. सरकारचा भाग असूनही शिवसेना जबाबदारी मात्र घेत नाही. अधिनेशन संपून आठवडा झाला तरी प्रकाश मेहता आणि सुभाष देसाई यांच्या चौकशीचे आदेश निघालेले नाहीत. त्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.