शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
3
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
4
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
5
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
6
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
7
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
8
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
9
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
10
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
11
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
12
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
13
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
14
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
15
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
16
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
17
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
18
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
19
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
20
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?

दहा शेतक-यांची तरी कर्जमाफी झाली का? सुनील तटकरे यांचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2017 00:24 IST

राज्यात पाऊस नसल्याने शेतकरी हवालदिल झालेला आहे. शेतक-यांची दुबार पेरणी वाया गेली आहे. कर्जमाफीच्या घोषणेनंतर किमान दहा शेतक-यांची तरी कर्जमाफी झाली का ते सरकाने जाहीर करावे

मुंबई : राज्यात पाऊस नसल्याने शेतकरी हवालदिल झालेला आहे. शेतकºयांची दुबार पेरणी वाया गेली आहे. कर्जमाफीच्या घोषणेनंतर किमान दहा शेतकºयांची तरी कर्जमाफी झाली का ते सरकाने जाहीर करावे, असे आव्हान देत सत्ताधाºयांनी निवडणुकांची चिंता करण्याऐवजी शेतकºयांची चिंता करावी, असा सल्ला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिला आहे.राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यालयात पत्रकार परिषदेत तटकरे म्हणाले, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची चौकशी कोण करणार, हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करावे. शेतकºयांचे कर्ज माफीसाठी दहा लाख अर्ज आल्याचे सहकारमंत्री सांगत आहेत. त्यापैकी किती जणांची कर्जमाफी झाली?, असा सवाल तटकरे यांनी केला. शेतकºयांनी ध्वजारोहण करण्यास विरोध केला नाही तर पालकमंत्र्यांना विरोध केला होता. मात्र हे समजून न घेत मुख्यमंत्री शेतकºयांनाच देशद्रोही म्हणत आहेत, हे दुर्दैवी आहे.शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यावरही तटकरे यांनी टीका केली. तावडे यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारुन राजीनामा दिला पाहिजे. निकालाचा घोळ करुन सरकार विद्यार्थ्यांच्या जीवनाशी खेळत आहे, असा आरोप तटकरे यांनी केला. कुलगुरूंना केवळ रजेवर पाठवून चालणार नाही तर हकालपट्टीच केली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. तटकरे यांनी शिवसेनेच्या भूमिकेवरही टीका केली. सरकारचा भाग असूनही शिवसेना जबाबदारी मात्र घेत नाही. अधिनेशन संपून आठवडा झाला तरी प्रकाश मेहता आणि सुभाष देसाई यांच्या चौकशीचे आदेश निघालेले नाहीत. त्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.