शहरं
Join us  
Trending Stories
1
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
2
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
3
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
4
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
5
Narasimha Navratri 2025: आजपासून ११ मे पर्यंत नृसिंह नवरात्रीत न विसरता म्हणा 'हे' तापमुक्ती देणारे स्तोत्र!
6
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
7
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
8
House Arrest Ullu app: एजाज खानच्या अडचणी वाढल्या! 'हाउस अरेस्ट शो' प्रकरणात पोलिसांकडून पहिली अ‍ॅक्शन
9
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
10
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
11
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
12
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
13
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
14
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
15
मुकेश अंबानींची 'ही' कंपनी IPO साठी करतेय तयारी, नफ्यासाठी रणनीतीमध्ये केला बदल
16
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
17
Ladki Bahin Yojana: अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
18
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
19
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
20
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR

देवेंद्र राजवटीस ‘इंद्र’ दरबाराचे वलय

By admin | Updated: October 30, 2014 02:03 IST

दिल्लीत ‘नरेंद्र’ आणि महाराष्ट्रात ‘देवेंद्र’, हे मध्यंतरीच्या काळात चर्चेला आलेले समीकरण प्रत्यक्षात साकारले आहे.

ब्रrानंद जाधव - बुलडाणा
दिल्लीत ‘नरेंद्र’ आणि महाराष्ट्रात ‘देवेंद्र’, हे मध्यंतरीच्या काळात चर्चेला आलेले समीकरण प्रत्यक्षात साकारले आहे. देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वातील राज्यकारणाला ‘इंद्र’ दरबाराचे वलय लाभणार आहे. कारण इंद्ररूपी नामसाधम्र्य असलेल्या 11 आमदारांना जनता जनार्दनाने राज्याच्या विधिमंडळरूपी दरबारात धाडले आहे.
नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी विराजमान झाले. नंतर अल्पावधीतच राज्यात विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला. तेव्हापासूनच दिल्लीत नरेंद्र आणि महाराष्ट्रात देवेंद्र असा प्रचार सोशल मीडियावर सुरू झाला. विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपा उदयास आला आणि विधिमंडळात या पक्षाचे नेतृत्व करण्याची संधी देवेंद्र फडणवीसांना मिळाली. त्यामुळे दिल्लीत नरेंद्र आणि महाराष्ट्रात देवेंद्र, ही भाजपा कार्यकत्र्याची घोषणा आता लवकरच प्रत्यक्षात साकारणार आहे. एक विलक्षण योग म्हणजे देवेंद्रप्रमाणोच नावात इंद्र समाविष्ट असलेले फडणवीस यांच्याव्यतिरिक्त आणखी 10 आमदार आहेत. या दरबारात नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून विजयी झालेले स्वत: देवेंद्र फडणवीस तसेच कल्याण पश्चिममधून नरेंद्र पवार, डोंबिवलीमधून रवींद्र चव्हाण, मीरा भाईदरमधून नरेंद्र मेहता, कारंजामधून राजेंद्र पाटणी, उमरखेडमधून राजेंद्र नजरधाने, तर शिवसेनेचे जोगेश्वरीमधून रवींद्र वायकर यांचा समावेश राहणार आहे. भाजपाच्या या इंद्रांव्यतिरिक्त नामसाधम्र्य लाभलेले इतर पक्षांचेही चार आमदार आहेत. यात वसईमधून हितेंद्र ठाकूर, धामणगांव रेल्वेमधून वीरेंद्र जगताप, सातारामधून शिवेंद्र भोसले आणि मुंब्रा-कळवामधून जितेंद्र आव्हाड यांचा समावेश आहे. 11 पैकी सात इंद्र सत्तेचा गाडा हाकणार आहेत, तर चार इंद्र विरोधी बाकावर बसणार
आहेत.