शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
6
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
7
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
8
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
9
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
10
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
11
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
12
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
13
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
14
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
15
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
16
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
17
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

'पवारांची मुलगी निवडुन आल्यास चांगले; मुंडेंची कन्या विजय होताच इव्हीएम खराब'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2019 16:13 IST

इव्हीएम खराब नसून विरोधकांचे डोके खराब आहेत.

मुंबई - विधानसभा निवडणुका अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. त्याआधी सत्तधारी आणि विरोधक एकमेकांवर टीका करण्याची कोणतेही संधी सोडत नसल्याचे दिसून येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीड येथ आपल्या महाजनादेश यात्रेतून इव्हीएमवरून विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. शरद पवार यांची मुलगी सुप्रिया सुळे ह्या निवडुन आल्यातर इव्हीएम चांगले, मात्र गोपीनाथ मुंडे यांची कन्या प्रतीम मुंडे ह्या निवडून आल्यावर  इव्हीएम मशीन खराब असा कांगावा विरोधक करत आहेत. असा टोला फडणवीस यांनी यावेळी लगावला.

पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की, भाजपचे सरकार येताच विरोधक म्हणतात आम्हाला इव्हीएमने हरवले. मात्र २००४ पासून २०१४ पर्यंत प्रत्येक निवडणुका इव्हीएम वरच झाल्या आहेत. तेव्हा पंजाब पासून तर संसदेपर्यंत विरोधकांना विजय मिळाला होता. तेव्हा हेच इव्हीएम चांगलं होत.मात्र मोदी सरकार येताच इव्हीएम खराब झालं. शरद पवार यांची मुलगी  सुप्रिया सुळे ह्या निवडुन आल्यातर इव्हीएम चांगले, मात्र गोपीनाथ मुंडे यांची कन्या प्रतीम मुंडे ह्या निवडून आल्यावर इव्हीएम मशीन खराब असल्याचा दावा विरोधक  करत असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला. 

इव्हीएम खराब नसून विरोधकांचे डोके खराब आहेत. त्यमुळे तुम्ही आता जनतेतून निस्त नाबूत झाला आहात असा खोचक टोला यावेळी मुख्यमंत्री यांनी विरोधकांना लगावला. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सभेला गर्दी जमत नाही, कारण यांच्यावरील विश्वास आता जनतेतून उडाला असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला.