शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
4
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 
5
जिओ ब्लॅकरॉक अ‍ॅसेट मॅनेजमेंटनं तयार केली दिग्गजांची टीम, गुंतवणुकीसाठी नवीन वेबसाइटचाही श्रीगणेशा
6
Mumbai Railway Accident: ड्युटी संपवून घराकडे निघाला, तान्हुल्या बाळाला भेटायची ओढ; पण त्याआधीच मृत्यूनं कवटाळलं!
7
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
8
'मेन्यू' तोच; पण 'वेन्यू'ची अदला-बदल! टीम इंडियाच्या आगामी शेड्युलसंदर्भात BCCI नं घेतला हा निर्णय
9
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
Bengaluru Stampede : हृदयद्रावक! "मलाही इथेच राहायचंय..."; मुलाच्या कबरीला मिठी मारून ढसाढसा रडले वडील
11
Vat Purnima Vrat 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
12
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
13
मुंब्रा ट्रेन अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- "रोज सकाळी हजारो प्रवासी..."
14
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
15
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
16
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
17
ज्योतिष्याची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
18
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
19
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
20
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश

आगारप्रमुखांची एसटीला सोडचिठ्ठी

By admin | Updated: June 1, 2014 01:05 IST

एसटीच्या बिघडत चाललेल्या आर्थिक स्थितीचा फटका गेल्या काही वर्षात कर्मचा:यांना बसत आहे.

मुंबई : एसटीच्या बिघडत चाललेल्या आर्थिक स्थितीचा फटका गेल्या काही वर्षात कर्मचा:यांना बसत आहे. नव्याने भरती होणा:या कर्मचा:यांना मुळातच कमी पगार दिला जात असल्याने अनेक जण एसटीला सोडचिठ्ठी देत नोकरीचा दुसरा पर्याय निवडत आहेत. साधारण दीड वर्षापूर्वी एसटीत करण्यात आलेल्य आगारप्रमुखांच्या भरतीनंतर जवळपास 150 आगारप्रमुखांनी एसटीला सोडचिठ्ठी दिल्याचे समोर आले आहे. या सोडचिठ्ठीनंतर पुन्हा या जागा कमी पगारावर भरण्याचे काम एसटीकडून करण्यात आले असून काही आगारप्रमुख एसटी सोडण्याच्या तयारीत असल्याचे सूत्रंकडून सांगण्यात आले.  एसटी महामंडळाकडून दोन वर्षापूर्वी एसटी अधिका:यांची भरती करण्यात आली होती. या भरतीत आगारप्रमुखांचाही समावेश होता. 
एसटीचे तब्बल 247 आगार असून, या आगारांची जबाबदार व्यक्ती म्हणून ते काम करतात. गाडय़ांचे नियोजन, त्यांच्या देखभाल आणि दुरुस्तीचे प्रश्न तसेच प्रवाशांच्या समस्या सोडवण्यावर त्यांच्याकडून भर दिला जातो. असे असतानाच भरती करण्यात आलेल्या आगारप्रमुखांनी एसटीचा पगार पाहताच एसटीला सोडचिठ्ठी दिल्याचे निदर्शनास आले आहे आणि त्यांच्या जागेवर नवीन आगारप्रमुख नेमण्यात आले आहेत.  आतार्पयत तब्बल 50 टक्के आगारप्रमुखांनी एसटीला सोडचिठ्ठी दिली असून भरतीत निवड झाल्यावर तर 25 टक्के आगारप्रमुख हे त्या पदावर रुजूच झाले  नसल्याचे एसटीतील सूत्रंनी सांगितले. 
पगार कमी असल्याने अनेक जण दुसरा पर्याय मिळेर्पयत आगारप्रमुखाची नोकरी करतात आणि दुसरी नोकरी मिळताच त्याला सोडचिठ्ठी देतात. महत्त्वाची बाब म्हणजे एसटीच्या आगारप्रमुखांचे गेल्या दोन वर्षात सोडण्यात येणारे प्रमाण पाहता यापुढे होणा:या भरतीत आगारप्रमुखांकडून पाच वर्षाचा बॉन्ड लिहून घेतला जाणार आहे. यामुळे निदान पाच वर्षे तरी ती व्यक्ती आगारप्रमुख म्हणून काम करेल, असे सूत्रंकडून सांगण्यात आले. 
 
च्दोन वर्षात जवळपास 150 आगारप्रमुखांनी एसटीला सोडचिठ्ठी दिली आहे. आगारप्रमुख म्हणून नेमणूक झाल्यावर या प्रमुखांचा मूळ पगार हा 7 हजार 750 रुपये एवढा दिला जातो. 
च्त्यामुळे पगार कमी असल्याने अनेक जण दुसरा पर्याय मिळेर्पयत आगारप्रमुखाची नोकरी करतात आणि दुसरी नोकरी मिळताच त्याला सोडचिठ्ठी देतात.