शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
4
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
5
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
6
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
7
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
8
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
9
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
10
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
11
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
12
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
13
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
14
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
15
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
16
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
17
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
18
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
19
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
20
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना

राज्यामध्ये डेंग्यूचे थैमान; एका दिवसांत तिघांचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2019 05:44 IST

कोल्हापूरमध्ये सर्वाधिक रुग्ण : पुणे, ठाणे, खान्देशातही फैलाव

पुणे : राज्यात सध्या डेंग्यूने थैमान घातले आहे. मंगळवारी दिवसभरात जळगावात दोन तर लातूरमध्ये एक अशा तिघांचे बळी गेले, तर राज्यात हजारो रुग्णांवर उपचार सुरू आहेत. महापुरानंतर सावरणाऱ्या कोल्हापूरमध्ये सर्वाधिक रुग्ण आहेत. त्याखालोखाल पुणे, ठाणे येथे लागण झाली आहे.महापूरग्रस्त कोल्हापूर विभागात डेंग्यूच्या रूग्णांची संख्या १,६३० झाली असून, पुण्यात १३६२, ठाणे विभागात १३०३ रूग्ण आहेत. सप्टेंबर अखेरपर्यंत ६३९० जणांना डेंग्यूची लागण झाली, तर चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी दिली.

जळगाव शहरात यावर्षी ४५ रुग्ण आढळून आले आहेत. नंदुरबार शहरात २८ रुग्ण असून खासदार डॉ. हिना गावीत यांनाही डेंग्यू झाला असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. औरंगाबाद शहरात सात बळी गेले १ आॅक्टोबरपासून आतापर्यंत ३६ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले.

कशामुळे होते पैदास?

डेंग्यूचे डास घरात व आसपासच्या भागात साठवलेल्या स्वच्छ पाण्यात असतात. त्यामुळे महापूर वा दुष्काळ असला तरी पाणी साठवून ठेवण्यामुळे डेंग्यूच्या डासांची पैदास होते. ग्रामीण भागाचेही शहरीकरण झाल्यामुळे डेंग्यूचे प्रमाण वाढते आहे, असे डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितले.

टॅग्स :dengueडेंग्यू