शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
2
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
3
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
4
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
5
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
6
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
7
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
8
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
9
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
10
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
11
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
12
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
13
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
14
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
15
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
16
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
17
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

श्रमजिवीच्या मागण्या अखेर झाल्या मंजूर

By admin | Updated: June 7, 2016 07:43 IST

आदिवासी विकास प्रकल्प कायालयातमार्फत एकुण ३० आश्रमशाळा असून पंचायत समिती शिक्षण विभागामार्फत २४५शाळा चालविल्या जात आहेत,

जव्हार : आदिवासी विकास प्रकल्प कायालयातमार्फत एकुण ३० आश्रमशाळा असून पंचायत समिती शिक्षण विभागामार्फत २४५शाळा चालविल्या जात आहेत, परंतु, जिल्हा परिषदेच्या काही शाळांत इ. ४ थी पर्यंतच वर्ग असून विद्यार्थ्यांना ५ वी च्या प्रवेशसाठी वणवण करावी लागते. तसेच इ. ८ वी व ९ वी च्या विद्यार्थ्यांचीही हिच अवस्था असल्याचे चित्र दिसत आहे.जिल्हा परिषदेच्या बहुतांश शाळा इ. ८ वी पर्यतच असल्यामुळे पुढील शिक्षणाकरीता येथील विद्यार्थ्यांना खूपच त्रास सहन करावा लागतो आहे. यामुळे येथील शेकडो विद्यार्थी शिक्षण पासून वंचित राहत असून त्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने श्रमजिवी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने गुरुवारी जव्हार येथील प्रकल्प कार्यालयात प्रकल्प अधिकारी पारधे यांच्या समोर ठाण मांडून या समस्यांचा पाढा वाचला. या वेळी सहा. प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई व डी.आर.गुजर तसेच जव्हार गटशिक्षण अधिकारी बी.एम. कासले, वाडा, विक्रमगड व मोखाडा येथील गटशिक्षणाधिकारी उपस्थित होते, याबाबत चर्चेअंती असे ठरले की, शिक्षणापासून एकही विद्यार्थी वंचित राहू नये याकरिता जव्हार, मोखाडा, वाडा व विक्रमगड तालुक्यातील इ. ४ थी पास, ५ वी पास, ७ वी ८ वी ९वीत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना अपेक्षीत शाळेत किंवा नजिकच्या शाळेत किंवा आदिवासी आश्रमशाळेत प्रवेश मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील. तसेच तसेच पुढील वर्ग आवश्यकतेनुसार सुरू करण्याबाबत शिक्षणाधिकाऱ्यांना पत्र पाठविण्यात आलेले आहे असे लेखी आश्वासन या चारीही तालुक्यातील गट शिक्षणाधिकाऱ्यांनी दिलेले आहे.या वेळी तालुका अध्यक्ष कमळाकर भोरे, संतोष धिंडा, गणेश माळी आदि पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.यामुळे या परिसरातील विद्यार्थी आणि पालकांना मोठा दिलासा लाभला असून समाधान व्यक्त होते आहे. (प्रतिनिधी)