शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीची मागणी करीत सेनेचा सरकारवर हल्लाबोल

By admin | Updated: July 16, 2015 02:12 IST

संकटात असलेल्या शेतकऱ्याला सन्मानाने कर्जमुक्त करा, अशी जोरदार मागणी करीत शिवसेनेच्या आमदारांनी आज सरकारवर हल्लाबोल केला.

मुंबई : संकटात असलेल्या शेतकऱ्याला सन्मानाने कर्जमुक्त करा, अशी जोरदार मागणी करीत शिवसेनेच्या आमदारांनी आज सरकारवर हल्लाबोल केला. गेले दोन दिवस शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून विरोधकांनी दोन्ही सभागृहाचे अनेकदा कामकाज बंद पाडलेले असताना आता शिवसेनेदेखील विरोधकांच्या सुरात सूर मिसळला आहे. विधानसभेत शेतकऱ्यांच्या प्रश्नावरील चर्चेत सहभागी होताना शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर, गुलाबराव पाटील, सुभाष साबणे यांनी आक्रमक भूमिका घेतली. भाजपाचे अनिल गोटे यांनी या चर्चेला सुरुवात केली होती. काँग्रेस-राष्ट्रवादीने कर्जमाफीसाठी सभागृहाच्या कामकाजावर बहिष्कार टाकला असताना आता त्यांच्या भूमिकेला आज एकप्रकारे पाठिंबा देत शिवसेनेने सरकारची कोंडी केली आहे. गुुलाबराव म्हणाले, राणा भीमदेवी थाटात शेतकऱ्यांच्या हिताची भाषा करीत आपण सत्तेवर आलो. शेतकऱ्यांनी निवडून दिले म्हणूनच युतीचे सरकार आले, याचा विसर पडू देऊ नका. अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत द्या. खोतकर म्हणाले, शेतकऱ्यांनी पदरमोड करु न शेतात टाकलेले बियाणे वाया गेले आहे. शेतकरी आज सरकारकडे डोळे लावून बसला असून त्या शेतकऱ्यांना सरकार मदत देणार की नाही.