शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
5
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
6
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
7
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
8
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
9
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?
10
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून प्रसिद्ध खलनायकाचं कमबॅक, लूक पाहून खूश झाले चाहते
11
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
12
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
13
१० हजार रुपयांत भारतीय जपानमध्ये काय काय करू शकतात? रुपयाची जपानी किंमत किती?
14
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
15
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा तो युवा नेता कोण? समोर आली धक्कादायक माहिती, राष्ट्रीय पक्षाशी संबंध 
16
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
17
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार
18
श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या का म्हणतात? त्याच दिवशी असतो पोळा आणि मातृदिन
19
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
20
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर

कर्जमाफीची मागणी करीत सेनेचा सरकारवर हल्लाबोल

By admin | Updated: July 16, 2015 02:12 IST

संकटात असलेल्या शेतकऱ्याला सन्मानाने कर्जमुक्त करा, अशी जोरदार मागणी करीत शिवसेनेच्या आमदारांनी आज सरकारवर हल्लाबोल केला.

मुंबई : संकटात असलेल्या शेतकऱ्याला सन्मानाने कर्जमुक्त करा, अशी जोरदार मागणी करीत शिवसेनेच्या आमदारांनी आज सरकारवर हल्लाबोल केला. गेले दोन दिवस शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून विरोधकांनी दोन्ही सभागृहाचे अनेकदा कामकाज बंद पाडलेले असताना आता शिवसेनेदेखील विरोधकांच्या सुरात सूर मिसळला आहे. विधानसभेत शेतकऱ्यांच्या प्रश्नावरील चर्चेत सहभागी होताना शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर, गुलाबराव पाटील, सुभाष साबणे यांनी आक्रमक भूमिका घेतली. भाजपाचे अनिल गोटे यांनी या चर्चेला सुरुवात केली होती. काँग्रेस-राष्ट्रवादीने कर्जमाफीसाठी सभागृहाच्या कामकाजावर बहिष्कार टाकला असताना आता त्यांच्या भूमिकेला आज एकप्रकारे पाठिंबा देत शिवसेनेने सरकारची कोंडी केली आहे. गुुलाबराव म्हणाले, राणा भीमदेवी थाटात शेतकऱ्यांच्या हिताची भाषा करीत आपण सत्तेवर आलो. शेतकऱ्यांनी निवडून दिले म्हणूनच युतीचे सरकार आले, याचा विसर पडू देऊ नका. अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत द्या. खोतकर म्हणाले, शेतकऱ्यांनी पदरमोड करु न शेतात टाकलेले बियाणे वाया गेले आहे. शेतकरी आज सरकारकडे डोळे लावून बसला असून त्या शेतकऱ्यांना सरकार मदत देणार की नाही.