शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

मूळ विभागात बदलीची एसटी चालकांची मागणी

By admin | Updated: March 18, 2015 01:49 IST

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात सरळ सेवा भरती २०१२ अंतर्गत विविध विभागांतून भरती झालेल्या चालकांनी मूळ विभागात बदली करण्याची मागणी करत मंगळवारी आझाद मैदानात धरणे आंदोलन केले.

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात सरळ सेवा भरती २०१२ अंतर्गत विविध विभागांतून भरती झालेल्या चालकांनी मूळ विभागात बदली करण्याची मागणी करत मंगळवारी आझाद मैदानात धरणे आंदोलन केले.मुंबई प्रदेशात नोकरी करणे आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याने भरती केलेल्या विभागात बदली करण्याची त्यांची मागणी आहे. संघटनेचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी सांगितले की, अनेक विभागांमध्ये झालेल्या भरतीमध्ये प्रशासनाला मुंबई प्रदेशामध्ये आवश्यक चालक मिळाले नाहीत. परिणामी इतर विभागांतील ९२९ चालकांनी नवी भरती होईपर्यंत मुंबई प्रदेशात काम करण्याचे आदेश देण्यात आले. मुंबई प्रदेशात आवश्यक भरती झाल्यानंतर चालकांना पुन्हा मूळ भरती केलेल्या ठिकाणी बदली करण्यात येईल, असे आश्वासन प्रशासनाने दिले होते. (प्रतिनिधी)मुंबई, ठाणे, पालघर व रायगड या विभागात चालकांना योग्य काम मिळत नसल्याने ३० पैकी २० दिवसच रोजगार मिळत आहे. परिणामी ५ ते ६ हजार रुपयांवर काम करणे कठीण झाल्याचे चालकांचे म्हणणे आहे. तरी एसटी प्रशासनाकडून राज्यातून नव्याने ७ हजार ७०० चालकांची भरती करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे संघटनेने सांगितले.