शहरं
Join us  
Trending Stories
1
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!
2
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
3
अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
4
"राहुल गांधींच्या केसाला धक्का लावाल तर याद राखा’’, गोळ्या झाडण्याच्या धमकीनंतर काँग्रेसचा इशारा 
5
सलग ७ व्या दिवशी शेअर बाजारात पडझड! तरीही गुंतवणूकदारांनी कमावले १.१८ लाख कोटी! काय आहे कारण?
6
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
7
ट्रम्प टॅरिफचा परिणाम नाही! 'या' मल्टीबॅगर स्टॉकला लागलं अपर सर्किट; १ वर्षात ११२१% चा रिटर्न
8
ऐश्वर्याला पाहताच चाहती भावुक झाली, रडायलाच लागली अन्...; अभिनेत्रीच्या कृतीचं होतंय कौतुक
9
खोल, अंधाऱ्या विहिरीत पडली महिला, तब्बल ५४ तास दिली मृत्यूशी झुंज, अखेरीस...  
10
"...तर विचारधारा बदलत नाही"; RSS च्या व्यासपीठावर जाण्यास कमलताईंचा नकार, पण मुलगा राजेंद्र गवईंची वेगळी भूमिका
11
पगार वाढला तरी महिनाअखेरीस खिसा रिकामाच? तुम्हीही 'पगार विरुद्ध जीवनशैली'च्या सापळ्यात अडकलात?
12
खळबळजनक! पोलीस अधिकारी बनून गरब्याला VIP एन्ट्री; आयोजकांना संशय येताच पोलखोल अन्...
13
Maruti ची ऐतिहासिक कामगिरी; फोर्ड आणि फॉक्सवॅगनरख्या दिग्गज कंपन्यांना मागे टाकले...
14
रॉकेट बनला हा स्मॉलकॅप शेअर, जपानच्या कंपनीसोबत डील; सचिन तेंडुलकरचीही आहे गुंतवणूक
15
विद्यार्थ्याला मारहाण अन् उलटे टांगल्या प्रकरणी मुख्याध्यापक, ड्रायव्हरला अटक; शाळा बंद केली
16
Dussehra 2025: मृत्युच्या शेवटच्या क्षणी रावणाने लक्ष्मणाला दिलेला कानमंत्र माहितीय का?
17
अहिल्यानगर: ज्या रांगोळीवरून वाढला तणााव, ती काढणाऱ्याला अटक; एफआरआयमध्ये काय?
18
टीम इंडियानं आशिया कप जिंकताच मोदींनी ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख केला, विरोधकांनी असा टोला लगावला
19
“गुवाहाटीतून आणलेले पैसे दिले तर लोकांचा त्रास एका मिनिटात संपेल”; शिंदे गटाला कुणाचा टोला?
20
३ वर्षांत ₹२४१ कोटींची कमाई! एवढा पैसा कुठून आला? स्वतः प्रशांत किशोर यांनी केला खुलासा 

मूळ विभागात बदलीची एसटी चालकांची मागणी

By admin | Updated: March 18, 2015 01:49 IST

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात सरळ सेवा भरती २०१२ अंतर्गत विविध विभागांतून भरती झालेल्या चालकांनी मूळ विभागात बदली करण्याची मागणी करत मंगळवारी आझाद मैदानात धरणे आंदोलन केले.

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात सरळ सेवा भरती २०१२ अंतर्गत विविध विभागांतून भरती झालेल्या चालकांनी मूळ विभागात बदली करण्याची मागणी करत मंगळवारी आझाद मैदानात धरणे आंदोलन केले.मुंबई प्रदेशात नोकरी करणे आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याने भरती केलेल्या विभागात बदली करण्याची त्यांची मागणी आहे. संघटनेचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी सांगितले की, अनेक विभागांमध्ये झालेल्या भरतीमध्ये प्रशासनाला मुंबई प्रदेशामध्ये आवश्यक चालक मिळाले नाहीत. परिणामी इतर विभागांतील ९२९ चालकांनी नवी भरती होईपर्यंत मुंबई प्रदेशात काम करण्याचे आदेश देण्यात आले. मुंबई प्रदेशात आवश्यक भरती झाल्यानंतर चालकांना पुन्हा मूळ भरती केलेल्या ठिकाणी बदली करण्यात येईल, असे आश्वासन प्रशासनाने दिले होते. (प्रतिनिधी)मुंबई, ठाणे, पालघर व रायगड या विभागात चालकांना योग्य काम मिळत नसल्याने ३० पैकी २० दिवसच रोजगार मिळत आहे. परिणामी ५ ते ६ हजार रुपयांवर काम करणे कठीण झाल्याचे चालकांचे म्हणणे आहे. तरी एसटी प्रशासनाकडून राज्यातून नव्याने ७ हजार ७०० चालकांची भरती करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे संघटनेने सांगितले.