शहरं
Join us  
Trending Stories
1
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
2
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
3
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
4
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
5
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
6
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
7
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
8
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?
9
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
10
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
11
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
12
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर
13
४२ वर्षांच्या लढ्यानंतर कोल्हापूर सर्किट बेंच झाले आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या: सरन्यायाधीश
14
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स्ड व्याज; पाहा कोणती आहे स्कीम
15
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
16
RTIच्या सराईतांचा खेळ आता खल्लास! १० हजार अपील फेटाळले; राज्य माहिती आयोगाचा चाप
17
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
18
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
19
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
20
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला

माकपात नेतृत्व बदलाची मागणी

By admin | Updated: June 3, 2014 22:52 IST

लोकसभा निवडणुकीतील पक्षाच्या अभूतपूर्व पराभवानंतर माकपात नेतृत्वबदलाच्या मागणीने जोर धरला आह़े

कोलकाता : लोकसभा निवडणुकीतील पक्षाच्या अभूतपूर्व पराभवानंतर माकपात नेतृत्वबदलाच्या मागणीने जोर धरला आह़े येथे सुरू असलेल्या राज्य कमिटीच्या बैठकीत नेतृत्वबदलाचे सूर उमटू लागले असून, पक्षाचे महासचिव प्रकाश करात यांच्यावर ‘निष्क्रियतेचा’ ठपका ठेवण्यात आला आह़े
 माकपाने आपल्या 6क् दशकांच्या निवडणुकींच्या इतिहासात आजर्पयतचे सर्वाधिक खराब प्रदर्शन केले आह़े त्यामुळेच गत काही दिवसांपासून पक्षातील ‘निष्क्रिय’ नेतृत्व बदलण्याच्या मागणीने जोर धरला आह़े 2 जून रोजी सुरू झालेल्या पक्षाच्या दोनदिवसीय राज्य कमिटीच्या बैठकीत याचे तीव्र पडसाद उमटल़े विविध जिल्हय़ांच्या राज्य कमिटीच्या नेत्यांनी करात, राज्य सचिव बिमान बोस, पॉलिट ब्युरो सदस्य व माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांचा नामोल्लेख टाळत नेतृत्वावर भलेमोठे प्रश्नचिन्ह उभे केल़े या बैठकीला करात यांच्यासह त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक सरकार तसेच पॉलिट ब्युरो सदस्य सीताराम येचुरी हेही उपस्थित होत़े पश्चिम बंगालमध्ये 34 वर्षे सत्ता उपभोगल्यानंतर 2क्11 मध्ये माकपाला ती गमवावी लागली होती़ तृणमूल काँग्रेसने माकपाच्या हातून सत्ता हिसकावली होती़ लोकसभा निवडणुकीतही राज्यातील 42 जागांपैकी माकपाच्या झोळीत केवळ दोन जागा पडल्या़ 2क्क्9 च्या लोकसभा निवडणुकीत माकपाने 9 जागा जिंकल्या होत्या़ (वृत्तसंस्था)
 
राज्य कमिटीच्या एका नेत्याने सांगितले की, निवडणुकीच्या ठीक आधी प्रादेशिक पक्षांसोबत तिसरी आघाडी बनविणो लोकांच्या पचनी पडले नाही़ पक्षनेतृत्वाचा हा निर्णय जनतेच्या पसंतीत उतरला नाही़ त्याचा निवडणुकीत फटका बसला.
4एका अन्य नेत्यानेही पक्षनेतृत्वावर तोफ डागली़ लोकसभा प्रचारादरम्यान तृणमूल काँग्रेसप्रमुख ममता बॅनर्जी आणि भाजपा नेते नरेंद्र मोदी यांच्यातील वाक्युद्धामुळे राज्यात धुव्रीकरण झाले; पण पक्ष नेतृत्व ते समजू शकले नाही़
 
  पक्ष नेतृत्वाने पराभवाची जबाबदारी स्वत:वर न घेता ती सामूहिक असल्याचे सांगितल़े यावरही अनेक नेत्यांनी टीका केली़