शहरं
Join us  
Trending Stories
1
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
2
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
3
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
4
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
5
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
6
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
7
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
8
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
9
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
10
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
11
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
12
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
13
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
14
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
15
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
16
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
17
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
18
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
19
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
20
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
Daily Top 2Weekly Top 5

माकपात नेतृत्व बदलाची मागणी

By admin | Updated: June 3, 2014 22:52 IST

लोकसभा निवडणुकीतील पक्षाच्या अभूतपूर्व पराभवानंतर माकपात नेतृत्वबदलाच्या मागणीने जोर धरला आह़े

कोलकाता : लोकसभा निवडणुकीतील पक्षाच्या अभूतपूर्व पराभवानंतर माकपात नेतृत्वबदलाच्या मागणीने जोर धरला आह़े येथे सुरू असलेल्या राज्य कमिटीच्या बैठकीत नेतृत्वबदलाचे सूर उमटू लागले असून, पक्षाचे महासचिव प्रकाश करात यांच्यावर ‘निष्क्रियतेचा’ ठपका ठेवण्यात आला आह़े
 माकपाने आपल्या 6क् दशकांच्या निवडणुकींच्या इतिहासात आजर्पयतचे सर्वाधिक खराब प्रदर्शन केले आह़े त्यामुळेच गत काही दिवसांपासून पक्षातील ‘निष्क्रिय’ नेतृत्व बदलण्याच्या मागणीने जोर धरला आह़े 2 जून रोजी सुरू झालेल्या पक्षाच्या दोनदिवसीय राज्य कमिटीच्या बैठकीत याचे तीव्र पडसाद उमटल़े विविध जिल्हय़ांच्या राज्य कमिटीच्या नेत्यांनी करात, राज्य सचिव बिमान बोस, पॉलिट ब्युरो सदस्य व माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांचा नामोल्लेख टाळत नेतृत्वावर भलेमोठे प्रश्नचिन्ह उभे केल़े या बैठकीला करात यांच्यासह त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक सरकार तसेच पॉलिट ब्युरो सदस्य सीताराम येचुरी हेही उपस्थित होत़े पश्चिम बंगालमध्ये 34 वर्षे सत्ता उपभोगल्यानंतर 2क्11 मध्ये माकपाला ती गमवावी लागली होती़ तृणमूल काँग्रेसने माकपाच्या हातून सत्ता हिसकावली होती़ लोकसभा निवडणुकीतही राज्यातील 42 जागांपैकी माकपाच्या झोळीत केवळ दोन जागा पडल्या़ 2क्क्9 च्या लोकसभा निवडणुकीत माकपाने 9 जागा जिंकल्या होत्या़ (वृत्तसंस्था)
 
राज्य कमिटीच्या एका नेत्याने सांगितले की, निवडणुकीच्या ठीक आधी प्रादेशिक पक्षांसोबत तिसरी आघाडी बनविणो लोकांच्या पचनी पडले नाही़ पक्षनेतृत्वाचा हा निर्णय जनतेच्या पसंतीत उतरला नाही़ त्याचा निवडणुकीत फटका बसला.
4एका अन्य नेत्यानेही पक्षनेतृत्वावर तोफ डागली़ लोकसभा प्रचारादरम्यान तृणमूल काँग्रेसप्रमुख ममता बॅनर्जी आणि भाजपा नेते नरेंद्र मोदी यांच्यातील वाक्युद्धामुळे राज्यात धुव्रीकरण झाले; पण पक्ष नेतृत्व ते समजू शकले नाही़
 
  पक्ष नेतृत्वाने पराभवाची जबाबदारी स्वत:वर न घेता ती सामूहिक असल्याचे सांगितल़े यावरही अनेक नेत्यांनी टीका केली़