शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

मराठा समाजाला तत्काळ आरक्षण देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 04:23 IST

मराठा समाजाला आरक्षण देण्यावरून सरकार चालढकल करीत आहे. वर्षभरात केवळ चर्चाच सुरू आहे. चर्चेच्या फेºया थांबवून तत्काळ आरक्षण द्यावे, अन्यथा समाजाला पुन्हा रस्त्यावर उतरून सरकारला ताकद दाखवावी लागेल...

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : मराठा समाजाला आरक्षण देण्यावरून सरकार चालढकल करीत आहे. वर्षभरात केवळ चर्चाच सुरू आहे. चर्चेच्या फेºया थांबवून तत्काळ आरक्षण द्यावे, अन्यथा समाजाला पुन्हा रस्त्यावर उतरून सरकारला ताकद दाखवावी लागेल, असा सूर सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांत उमटला. कोल्हापुरातील मराठा क्रांती मूक मोर्चाच्या वर्षपूर्तीनिमित्त राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन करण्यासाठी समाजबांधव जमले होते.आमदार सतेज पाटील म्हणाले, सरकारकडून आरक्षणाच्या प्रश्नावर चालढकल सुरू आहे. सरकार आरक्षणाचा निर्णय घेण्यासाठी निवडणुकांची वाट पाहात आहे. सरकारची मानसिकता तपासणे गरजेचे आहे. आमदार राजेश क्षीरसागर म्हणाले, सरकारकडून आरक्षणासह अन्य मागण्यांबाबतही टोलवाटोलवी केली जात आहे. समाजामध्ये दिल्लीतील तख्त हलविण्याची ताकद आहे.रयत क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सुरेश पाटील म्हणाले, लाखोंच्या संख्येने मोर्चासह आंदोलन करूनही समाजाचा प्रश्न अद्यापही सुटलेला नाही. आरक्षणासह इतर मागण्याही मागे पडत आहेत. त्यामुळे समाजाची ताकद पुन्हा एकदा दाखवावी लागेल. या वेळी विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा