शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

CoronaVirus: डेल्टाने महाराष्ट्राची वाढली चिंता; ८८ टक्के रुग्णांना संसर्ग

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2021 06:20 IST

इंडियन सार्स-कोव-२ जिनोमिक कन्सॉर्शिया (आयएनएसएसीओजी) रविवारी जारी केलेल्या ताज्या अध्ययनाने सरकार हैराण आहे; कारण जुलैत महाराष्ट्रातील ८८ टक्के रुग्णांंना बी.१.६१७.२ स्वरुपाच्या विषाणूचा संसर्ग झाल्याचे आढळून आले होते.

- हरिश गुप्तालोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : कोरोना विषाणूबाधित रुग्णांची देशातील देशांतील संख्या घटत असली तरी, डेल्टा स्वरूपणाच्या विषाणूचा सातत्याने फैलाव होत असल्याने डेल्टा विषाणू गंभीर चिंतेचे कारण बनले आहे. पूर्णत: लसीकरण झालेल्या लोकांना या विषाणूचा संसर्ग झाल्याने मोठी चिंता निर्माण झाली आहे.

इंडियन सार्स-कोव-२ जिनोमिक कन्सॉर्शिया (आयएनएसएसीओजी) रविवारी जारी केलेल्या ताज्या अध्ययनाने सरकार हैराण आहे; कारण जुलैत महाराष्ट्रातील ८८ टक्के रुग्णांंना बी.१.६१७.२ स्वरुपाच्या विषाणूचा संसर्ग झाल्याचे आढळून आले होते. ऑगस्टमध्येही हा कल दिसून आला. २८ प्रयोगाळांकडून करण्यात आलेल्या ५१९९६ नमुन्यांपैकी ११९६८ नुमने महाराष्ट्रातील होते. अनेक राज्यांतही हा विषाणू आढळला. विशेष म्हणजे कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्या लोकांवरही परिणाम करीत असल्याने आरोग्य आणि विज्ञान-तंत्रज्ञान मंत्रालयाने हा कार्यक्रम व्यापकस्तरावर हाती घेतला आहे.

डेल्टा विषाणूचा संसर्ग झालेल्या आढळलेल्या रुग्णांच्या नुमन्यांच्या विश्लेषणानुसार आयएनएसएसीओजीने जारी केलेल्या आकडेवारीनुसार केरळात या विषाणूंचे ५५५४ (१०.७ टक्के), दिल्लीत ५३५४ (१०.३ टक्के), ओडिशात २५११(४.८ टक्के) आणि पंजाबमध्ये २०७१ (४ टक्के) रुग्ण आढळले. गोवा आणि हरियाणात एकही रुग्ण आढळला नाही. कोरोना रुग्णांची मोठ्या प्रमाणावर कमी होत असताना पूर्णत: लसीकरणा झालेल्यांनाही डेल्टा विषाणू आढळणे, ही चिंताजनक बाब आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या