शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

जामदरा येथील शेतक-यांना कृषी विभाग देणार दिलासा!

By admin | Updated: March 14, 2016 02:07 IST

खरीप हंगामावर बहिष्कार टाकण्या-या जामदारा ग्रामस्थांची भेट दिली.

वाशिम: गत तीन वर्षांपासून सातत्याने पडत असलेल्या दुष्काळामुळे चक्क खरीप हंगामावरच बहिष्कार टाकणार्‍या जामदरा गाववासीयांच्या कृषी विभागाच्या अधिकार्‍यांनी समस्या जाणून घेतल्या असून, त्याचे निराकरण करण्यात येणार आहे. जामदरा येथील दुष्काळी परिस्थितीचा अहवाल वरिष्ठांकडे पाठविण्यात येणार आहे. मानोरा तालुक्यातील जामदरा या गावातील शेतकर्‍यांनी दुष्काळाने त्रस्त झाल्याने यावर्षीच्या आगामी खरीप हंगामावरच बहिष्कार टाकला. दरवर्षीच शेतात लाखो रुपयांचा उत्पादन खर्च करायचा आणि निसर्गाच्या अवकृपेमुळे होत असलेल्या अल्प उत्पन्नाने शेतकर्‍यांच्या हाती भोपळाच राहत आहे. शेतकर्‍यांनी बहिष्काराचा निर्णय घेतल्याचे वृत्त लोकमतने प्रकाशित केले. या वृत्ताची दखल घेत कृषी विभागाने या गावात जावून शेतकर्‍यांच्या भेटी घेतल्या. मानोरा तालुका कृषी अधिकार्‍यांनी त्यांच्या चमूसह गावात जावून गावातील शेतीची पाहणी केली, तसेच शेतकर्‍यांच्या समस्या कोणत्या आहेत, त्यांनी का असा टोकाचा निर्णय घेतला, याची माहिती जाणून घेतली. याचा अहवाल तयार करण्यात आला असून, अहवाल वरिष्ठांकडे सादर करण्यात येणार आहे. या गावातील शेतकर्‍यांनी दरवर्षीच कमी उत्पन्न होत असल्याने तोट्यात शेती करण्याऐवजी शेतीच न करण्याचा निर्णय घेतला. याबाबत बोलताना जिल्हा कृषी अधीक्षक दत्तात्रय गावसाने यांनी सांगितले, की त्यानंतर गावातील पीक पद्धती बदलणे गरजेचे आहे. त्यामुळे गावातील शेतकर्‍यांशी बोलून त्यांना पीक पद्धतीत बदल करण्याचे आवाहन करण्यात येईल. शेतकर्‍यांना मार्गदर्शन करण्याची गरज आहे. गावकर्‍यांनी पीक पद्धतीत बदल करून उत्पादन घेण्याची गरज आहे.