शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

१२ तासांत दिल्ली-मुंबई

By admin | Updated: September 12, 2016 06:30 IST

वेगवान टेरन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘टॅल्गो’ची शनिवारी घेतलेली चाचणी यशस्वी ठरली आहे. दिल्ली ते मुंबई हे १ हजार ३८८ किलोमीटरचे अंतर या सुसाट टे्रनने अवघ्या बारा तासांत कापले

मुंबई : वेगवान टेरन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘टॅल्गो’ची शनिवारी घेतलेली चाचणी यशस्वी ठरली आहे. दिल्ली ते मुंबई हे १ हजार ३८८ किलोमीटरचे अंतर या सुसाट टे्रनने अवघ्या बारा तासांत कापले. राजधानी एक्स्प्रेसला हे अंतर पार करण्यासाठी सोळा तासांचा अवधी लागतो.दिल्ली येथून शनिवारी दुपारी पावणेतीनच्या सुमारास निघालेली टॅल्गो रविवारी पहाटे अडीचच्या सुमारास मुंबईत दाखल झाली. टॅल्गो चाचणीबाबत अधिक माहिती देताना रेल्वेच्या इन्फ्रास्ट्रक्चर विभागाचे संचालक विजयकुमार यांनी सांगितले की, टॅल्गोने दिल्ली ते मुंबई हे अंतर ११ तास ४८ मिनिटांत पूर्ण केले. चाचणीवेळी टॅल्गोचा वेग प्रति तास १५० किलोमीटर एवढा होता. महत्त्वाचे म्हणजे, कमी वजनाच्या डब्यांच्या कारणात्सव टे्रनला हा वेग राखणे शक्य झाले. या टे्रनच्या डब्यांची चाचपणी मे महिन्यापासून सुरू आहे. टॅल्गो ट्रेनच्या सर्व चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. आता अन्य रेल्वे मार्गांवर टॅल्गोची चाचणी घेण्याचा रेल्वे बोर्डाचा विचार आहे.टॅल्गो ही स्पेन बनावटीची ट्रेन.दिल्ली ते मुंबईपूर्वी मथुरा ते पलवाल या मार्गावरही टॅल्गोची चाचणी.३० टक्के वीजेचा कमी वापर, वजनाने हलके आणि वळणावर वेग कमी करण्याची गरज नसलेले टॅल्गोचे २५० कोच देशात वापरणार.भारतीय इंजिनला जोडून चाचणी टॅल्गोमध्ये दोन एक्झिक्युटिव्ह आणि चार चेअर कारचे कोच