शहरं
Join us  
Trending Stories
1
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
2
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
3
पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या स्मृतीस्थळ विकासासाठी ६८१ कोटींचा आराखडा; CM फडणवीसांची चौंडीत घोषणा
4
"मला वास्तवासोबत..."; बिग बॉस फेम अभिनेत्रीने सोडली इंडस्ट्री, निवडला अध्यात्माचा मार्ग
5
CID Recruitment: परीक्षा न देता सरकारी नोकरी, सीआयडीमध्ये 'या' पदासाठी भरती, 'इतका' पगार मिळणार!
6
पुन्हा सुरु होणार जीवघेणा खेळ! 'Squid Game 3' चा टीझर आऊट; रिलीज डेटही समोर
7
भारताने दहशतवादाविरोधात लढा द्यावा, आम्ही सोबत आहोत; अमेरिकेचा भारताला पाठिंबा...
8
दरमहा ५००० रुपयांची SIP केली तर किती वर्षात १ कोटी रुपये जमा होतील? गणित समजून घ्या
9
Noida Dog Attack: वॉक करणाऱ्या महिलेवर पाळीव कुत्र्याचा हल्ला; जीव वाचवायला गेली आणि अन्...
10
भारतीय अब्जाधीशाला दुबईमध्ये तुरुंगवास, मुलासह ३२ जणांना शिक्षा; कोण आहे व्यक्ती, प्रकरण काय?
11
७ मे रोजी देशभरात वॉर मॉक ड्रिल; सामान्य नागरिक म्हणून आपण करायच्या 'या' १० गोष्टी 
12
जातीय जनगणनेबाबत मल्लिकार्जुन खरगे यांचे पीएम मोदींना पत्र; केल्या तीन महत्वाच्या सूचना...
13
नवऱ्यासोबत पहिल्यांदाच काम करणार मराठी अभिनेत्री; आनंद व्यक्त करत म्हणाली, "तो दिग्दर्शक..."
14
UNSC बैठकीत अमेरिका, फ्रान्सनं पाकिस्तानला फटकारलं; चीननेही दिला गुलीगत धोका
15
"आम्हाला सैन्यात भरती करा, बॉर्डरवर लढू"; पाकिस्तानला गेली गर्भवती पत्नी, तरुणाची मोठी मागणी
16
सिंधु करार मोडून भारताने उचललं मोठं पाऊल! पाकिस्तानात नेमकी किती पाणी टंचाई भासणार?
17
पाकिस्तान विरोधात मोठी तयारी! अजित डोवाल यांनी २४ तासांत दुसऱ्यांदा पंतप्रधान मोदींची भेट घेतली
18
३२८ रुपयांवर लिस्ट झाला Ather Energy IPO; लिस्टिंगनंतर शेअर जोरदार आपटला, शेअर विकायला रांग
19
टीसीएसमध्ये पगारवाढ नाही! पण, ७० टक्के कर्मचाऱ्यांना मिळाली गुड न्यूज; काय आहे कारण?
20
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राह्मोस क्षेपणास्त्र डागणार...

तीन महिन्यांचा विलंब; तरीही नालेसफाई संथच

By admin | Updated: May 3, 2015 04:59 IST

तीन महिन्यांच्या विलंबानंतर सुरू झालेल्या नालेसफाईच्या कामाने अद्याप वेग घेतलेला नाही़ त्यामुळे आठवडाभरानंतर जेमतेम १८ टक्केच गाळ

मुंबई : तीन महिन्यांच्या विलंबानंतर सुरू झालेल्या नालेसफाईच्या कामाने अद्याप वेग घेतलेला नाही़ त्यामुळे आठवडाभरानंतर जेमतेम १८ टक्केच गाळ नाल्यांमधून काढण्यात आला आहे़ अनेक वॉर्डांमध्ये अद्याप पालिकेची यंत्रणा पोहोचलेली नाही़ त्यामुळे ३१ मेपर्यंत नाल्यांमधील सर्व गाळ काढला जाण्याबाबत साशंकताच व्यक्त होत आहे़ गाळामुळे नाल्यांमधून पाणी वाहून जात नाही़ त्यामुळे पावसाळ्यात नाले तुंबून मुंबईतील अनेक भाग दरवर्षी पाण्याखाली जातात़ हे चित्र बदलण्यासाठी पावसाळ्यापूर्वी तीन महिने आधी नाल्यांमधील गाळ काढण्यास सुरुवात करण्याचा निर्णय पालिकेने घेतला़ त्यानुसार फेब्रुवारी महिन्यात नालेसफाईला सुरुवात होणे अपेक्षित होते़ मात्र नाल्यांच्या सफाईचे कंत्राट १५ एप्रिल रोजी देण्यात आले़ विशेष म्हणजे मिठी नदी आणि नालेसफाईकरिता दोन वर्षांसाठी एकूण २८५ कोटी रुपयांचे कंत्राट देण्यात आले आहे़ ठेकेदार ३८ टक्के कमी खर्चात काम करण्यास तयार असल्याने या कामाच्या दर्जाबाबतही साशंकताच आहे़ त्यात हे काम एप्रिलअखेरीस सुरू झाल्याने ३१ मेपूर्वी काम उरकण्यासाठी ठेकेदार नालेसफाईतही हातचलाखी दाखवतील, अशी भीती व्यक्त होत आहे़ (प्रतिनिधी)