शहरं
Join us  
Trending Stories
1
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
2
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
3
जातीनिहाय जनगणनेची फार वर्षे वाट पाहिली, अखेर निर्णय झाला!
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: या व्यक्तींची लग्न जुळू शकतात; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
6
संपादकीय: ...शिक्षा शेतकरी भावाला! घोटाळा सरकारनेच मान्य केला हे बरे झाले...
7
छोटा दत्तू आला! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता झाला बाबा, लग्नानंतर २ वर्षांनी दिली गुडन्यूज
8
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
9
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
10
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
11
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
12
‘जर्मन हँगर’ मंडपात राज्य मंत्रिमंडळाची बैठक
13
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
14
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
15
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 
16
पाऊस पडायला अजून दीड महिना, अन् मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर
17
नीट यूजी परीक्षेत ‘फिजिक्स’चा पेपर अवघड; यंदा कट ऑफ घसरणार
18
जे. जे. सुपर स्पेशालिटी रुग्णालयाबाबत आणखी ‘तारीख पे तारीख’ नको ! 
19
एक्स्प्रेस वे, सर्व्हिस रोडच्या खड्ड्यांसाठी ७८ कोटी ! डागडुजीसाठीचा एकूण खर्च १५७ कोटींच्या घरात
20
एटीएम कार्ड वापरणे झाले महाग, कारण...

खाण देण्याचा निर्णय दोन वर्षांपूर्वीचा

By admin | Updated: May 3, 2015 01:03 IST

चंद्रपूर येथील कोळसा खाण कर्नाटक सरकाला देण्याचा निर्णय दोन वर्षांपूर्वीचा असून, यासंदर्भात होणारी टीका निरर्थक आहे

नागपूर : चंद्रपूर येथील कोळसा खाण कर्नाटक सरकाला देण्याचा निर्णय दोन वर्षांपूर्वीचा असून, यासंदर्भात होणारी टीका निरर्थक आहे. या खाणीच्या बदल्यात छत्तीसगडमधील खाणीतून महाराष्ट्राला मुबलक कोळसा मिळणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी सांगितले.चंद्रपूरची ‘कनार्टक एम्टा’ ही कोळसा खाण कर्नाटक सरकारला दिल्याबद्दल शिवसेनेने केंद्रीय कोळसा मंत्री पीयूष गोयल यांना धारेवर धरले आहे. यासंदर्भात फडणवीस म्हणाले की, ती खाण कर्नाटक सरकारला देण्याचा निर्णय दोन वर्षांपूर्वीचा आहे. या खाणीतून दोन वर्षांपासून कर्नाटकतर्फे उत्खनन सुरू आहे. ही खाण महाराष्ट्राला द्यावी, अशी मागणी आम्ही केली होती पण कायदेशीर अडचणीमुळे खाण देता येणे शक्य नसल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. ज्या नियमाचा आधार घेऊन ही खाण महाराष्ट्राला देण्याचे नाकारण्यात आले त्याच नियमांचा आधार घेत छत्तीसगडमधील गरईपाल्मा खाणीतून सर्व कोळसा महाराष्ट्राला मिळावा अशी मागणी केली. या खाणीवर निम्मा हक्क गुजरातचा होता. मात्र सरकारने आमची मागणी मान्य केली. त्यामुळे पुढील ४० वर्षे महाराष्ट्राला मुबलक कोळसा मिळणार आहे.