शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
2
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
3
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
4
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
5
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
6
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
7
चौकट मोडली, भरारी घेतली! २१ व्या वर्षी लग्न, पतीचा मृत्यू... सिंगल मदर झाली राजस्थानची DSP
8
Amravati: गर्लफ्रेंड पोलीस ठाण्यात जाताच ६व्या मजल्या गेला अन् व्हिडीओ कॉल केला; नंतर बॉयफ्रेंडने सगळ्यांनाच फोडला घाम
9
"तरुणांच्या मनातील शंका..."; थेट आंदोलक तरुणांना भेटण्यासाठी पोहोचले CM धामी, परीक्षा प्रकरणात CBI चौकशीला सहमती 
10
गुंतवणूकदारांची चिंता वाढवणारी बातमी! सलग आठव्या दिवशी बाजार कोसळला; 'ही' आहेत ४ कारणे
11
कुणी कर्ज देता का कर्ज?... पाकिस्तानने पुन्हा IMF पुढे पसरले हात, महापुराचं कारण देत मागितला मोठा निधी
12
Rule Change: उद्यापासून बदलणार 'हे' महत्त्वाचे आर्थिक नियम; सामान्यांवर होणार परिणाम, पटापट चेक करा लिस्ट
13
भारतीय शास्त्रज्ञ डॉ. संध्या यांचा जागतिक स्तरावर डंका, अव्वल २ टक्के शास्त्रज्ञांमध्ये स्थान
14
दिवाळीची भेट! सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी मोठा बोनस जाहीर; दसऱ्यापूर्वीच रक्कम हातात येणार
15
चमत्कार दाखवा आणि २१ लाख जिंका! अंनिसचे बुवा-बाबांना आव्हान; ३६ वर्षांत कोणीच पुढे आले नाही
16
Man-Animal Conflict: "आमचं सरकार तुमच्या प्रत्येक दुःखात सोबत", मुख्यमंत्री योगींचे पीडितांना आश्वासन
17
नमाज पढत होते विद्यार्थी, तेवढ्यात झाला मोठा आवाज, शाळेची इमारत कोसळून ६५ विद्यार्थी अडकले 
18
"शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल झाली’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
19
बाबाचे 'चाळे'! इन्स्टिट्यूटमधील महिलांसोबतच स्वामी चैतन्यानंदचे संबंध; मोबाईलमध्ये मिळाले फोटो
20
खून करुन आलोय, मुलींकडे लक्ष द्या; पत्नीच्या डोळ्यात चटणी टाकून केले वार, कोल्हापुरात हत्येचा थरार

दारू दुकानांचा निर्णय सरकारच्या कोर्टात, औरंगाबाद हायकोर्टाने ७५० याचिका फेटाळल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 03:52 IST

राज्यभरातील दारूदुकाने सुरूकरण्याबाबतच्या निर्णयाचा चेंडू हा आता राज्य शासनाच्या कोर्टात गेला आहे. राज्य व राज्य महामार्गाबाबत स्पष्टीकरणासंदर्भात औरंगाबाद खंडपीठात दाखल झालेल्या ७५० याचिका खंडपीठाने फेटाळून लावल्या आहेत.

सुनील पाटील।जळगाव : राज्यभरातील दारूदुकाने सुरूकरण्याबाबतच्या निर्णयाचा चेंडू हा आता राज्य शासनाच्या कोर्टात गेला आहे. राज्य व राज्य महामार्गाबाबत स्पष्टीकरणासंदर्भात औरंगाबाद खंडपीठात दाखल झालेल्या ७५० याचिका खंडपीठाने फेटाळून लावल्या आहेत. त्यात जळगाव जिल्ह्यातील ६९ याचिका होत्या.सर्वाेच्च न्यायालयाने राष्टÑीय महामार्ग व राज्य महामार्गाला लागून ५०० मीटरच्या आत असलेले दारूदुकाने बंद करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र प्रत्यक्षात शहर व जिल्ह्यात बंद झालेली दारूदुकाने महामार्गावर येत नसून राज्यमार्गावरील असल्याने या दुकानांना सुरूकरण्याची परवानगी देण्यासाठी मराठवाडा, पश्चिम महाराष्टÑ व खान्देशातील ७५० याचिका याचिका दाखल झाल्या होत्या. न्यायालयाने याचिकेवर गेल्या आठवड्यात एकत्रित सुनावणी घेतली. त्यात सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपसचिव प्रकाश इंगोले यांनी राज्यमार्ग म्हणजेच राज्य महामार्ग असल्याबाबत खंडपीठात प्रतिज्ञापत्र सादर केले. न्या. एस. सी. धर्माधिकारी व न्या.मंगेश पाटील यांच्या खंडपीठाने याचिका फेटाळून लावल्या.