शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
3
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
4
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
5
जातगणना : मॅजिक की मंडल?
6
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
7
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
8
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
9
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
10
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
11
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

कर्जमाफीचा निर्णय संभ्रम निर्माण करणारा- आ. बच्चू कडू

By admin | Updated: July 2, 2017 21:28 IST

शेतकऱ्यांना शासनाच्या फसव्या जीआरची माहिती देण्यासाठी जनजागृती चळवळ सुरू करीत असल्याची माहिती आमदार बच्चू कडू यांनी दिली

ऑनलाइन लोकमत सोलापूर, दि. 2 - शासनाने कर्जमाफी करण्याचा घेतलेला निर्णय संभ्रम निर्माण करणारा असून यासाठी आम्ही 10 जुलैपासून शेतकऱ्यांना शासनाच्या फसव्या जीआरची माहिती देण्यासाठी जनजागृती चळवळ सुरू करीत असल्याची माहिती आमदार बच्चू कडू यांनी दिली आहे. पंढरपुरातील भोसे येथे पत्रकार परिषदेत आमदार बच्चू कडू बोलत होते.  शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी उभारलेल्या संपादरम्यान राज्यभर शेतकऱ्यांचा बाजूने वातावरण होते, असे असताना शिवाजी महाराजांच्या नावाने शासनाने घेतलेला कर्जमाफीचा निर्णय मलमपट्टी करणारा आहे. कर्जमाफीच्या निर्णयातील निकष चुकीच्या पद्धतीने लावले असून, भोसे येथील 2 कोटी 31 लाख थकबाकी आहे. चुकीच्या निकषांमुळे निव्वळ 45 लाख रुपयेचा कर्जमाफीमध्ये लाभ होणार आहेत. शासनाने केलेल्या फसव्या कर्जमाफी निर्णयाच्या जीआरची माहिती देण्यासाठी आम्ही 10 जुलैपासून जनजागृती चळवळ सुरू करीत असून यामध्ये कोणाचाही वैयक्तिक हेतू साध्य करणार नसल्याचे आ. कडू यांनी सांगितले.