शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
3
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
4
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
5
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
6
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
7
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
8
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
9
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
10
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
11
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
12
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
13
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
14
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
15
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
16
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
17
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
18
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
19
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
20
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!

समृद्धीच्या मोबदल्यातून कर्ज कपात , शेतकºयांमध्ये नाराजी; जालन्यात १८५ शेतकºयांनी दिली जमीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 04:27 IST

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी बदनापूर व जालना तालुक्यातील जमीन संपादन सुरू असून आतापर्यंत १८५ शेतकºयांच्या ९३ हेक्टर जमीन खरेदी रस्ते विकास महामंडळाने पूर्ण केली आहे.

बाबासाहेब म्हस्केजालना : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी बदनापूर व जालना तालुक्यातील जमीन संपादन सुरू असून आतापर्यंत १८५ शेतकºयांच्या ९३ हेक्टर जमीन खरेदी रस्ते विकास महामंडळाने पूर्ण केली आहे. मात्र, मोबदला रकमेतून बँकेचे थकीत कर्ज कपात केले जात असल्याने शेतकºयांमध्ये तीव्र नाराजी आहे.दोन्ही तालुक्यातील २५ गावांमधील एक हजार १५४ शेतकºयांच्या सुमारे पाचशे हेक्टर जमीन महामार्गासाठी संपादित केली जाणार आहे. जालना तालुक्यातील ७११ तर बदनापूर तालुक्यातील ४४२ शेतकºयांचा समावेश आहे. आतापर्यंत जालना तालुक्यातील अहंकारदेळगाव, नंदापूर, थार या गावांमधील १०४ खरेदीखत पूर्ण झाले असून, ५१.९६ हेक्टर जमिनीचे संपादन झाले आहे. बदनापूर तालुक्यातील नजीकपांगरी, गेवराई बाजार या गावांमधील ८१ खरेदीखत पूर्ण झाले असून, आतापर्यंत ४१.१३ हेक्टर जमिनीचे संपादन पूर्ण झालेआहे.दोन्ही तालुके मिळून ९६९ खरेदीखतांच्या माध्यमातून ३४७.१० हेक्टर जमिनीचे संपदान करण्याचे रस्ते विकास महामंडळाचे नियोजन आहे. आतापर्यंत झालेल्या खरेदी-विक्री प्रक्रियेत महामंडळाकडून शेतकºयांना सुमारे ३५ कोटी रुपयांचा मोबदला देण्यात आला आहे. हा मोबदला थेट शेतकºयांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जात आहे.शासनाला हवी कर्ज नसलेली जमीनमहामार्गासाठी जमीन संपादन झाल्यानंतर सातबाºयावर रस्ते विकास महामंडळाचे नाव येणार आहे. त्यामुळे या जमिनीवर कुठलेही कर्ज असू नये यासाठी रस्ते विकास महामंडळ आग्रही आहे. ज्या शेतकºयांच्या जमिनी कृषी किंवा अन्य स्वरुपाचे कर्ज आहे, ते कपात केल्यानंतर कर्ज बोजा नसलेली (क्लियर टॉयटल) जमीन संपादित केली जात आहे. समृद्धी महामार्गासाठी रस्ते विकास महामंडळाला कुठलेही कर्ज नसलेली बोजा विरहित जमीन हवी आहे. ज्या शेतकºयांच्या जमिनीवर बँकेचे कर्ज आहे, त्यांना व बँकेला खरेदीखत करण्यापूर्वी कल्पना दिल्या जात आहे. शेतकºयांची सहमती मिळाल्यानंतरच जमीन खरेदीची प्रक्रिया पूर्ण करण्यात येत आहे.- एल. डी. सोनवणे,तहसीलदारे, एमएसआरडीसी, शिबीर कार्यालय, जालना