शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

बळीराजांच्या लेकींचे नानाने केले कन्यादान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2016 02:32 IST

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदतीचा हात देणाऱ्या अभिनेते नाना पाटेकर यांनी बुधवारी बळीराजाच्या लेकींचे कन्यादान केले.

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदतीचा हात देणाऱ्या अभिनेते नाना पाटेकर यांनी बुधवारी बळीराजाच्या लेकींचे कन्यादान केले. नाम फाऊंडेशनच्या वतीने आयोजित या सामुदायिक विवाह सोहळ्यात अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी भावाची भूमिका निभावली. लग्नसोहळ्यात मी पित्याच्या, तर मकरंद भावाच्या भूमिकेत आहे. एकाचवेळी इतक्या मुली आणि जावई मिळाले यापेक्षा भाग्याचा क्षण कोणता, असे भावूक उद्गार नानाने काढले.आत्महत्याग्रस्त आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल शेतकऱ्यांच्या २३ मुलींच्या डोक्यावर दहा हजार वऱ्हाड्यांच्या उपस्थितीत नाना आणि मकरंद यांनी अक्षता टाकल्या. लग्नात वधू-वरांना प्रत्येकी १५ हजार रुपये रोख आणि दहा हजार रुपयांची भांडी भेट म्हणून देण्यात आली.नाम फाऊंडेशनने बीड तालुक्यातील लोळदगाव दत्तक घेतले आहे. या गावात पाणलोटचे सर्वात मोठे काम लोकसहभागातून उभे करण्यात आले आहे. या कामाची पाहणीही नाना आणि मकरंद यांनी केली. या वेळी ३४ शालेय मुलींना सायकलींचे वाटपही करण्यात आले.