शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
2
अखेर ठरलं! एल्फिन्स्टन पूल 'या' दिवशी होणार बंद, वाहतूक विभागाने दिली माहिती
3
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!
4
तुमच्याकडेही SBI क्रेडिट कार्ड आहे का? आता 'हे' फायदे कायमचे बंद, १ सप्टेंबरपासून नवा नियम लागू
5
तेल व्यवसायाचा King! अमेरिका पाहत राहिला..; भारताने जगाला विकले ५.३५ लाख कोटींचे तेल
6
शाहरुखसोबत अनेक वर्षांनी मिटला वाद, आता सनी देओलने किंग खानच्या लेकाची केली स्तुती
7
'या'वर लागू शकतो मोठा टॅक्स, महाग होऊ शकतात 'या' वस्तू; पुढील आठवड्यात घोषणा होणार?
8
गर्भनिरोधक गोळ्यांचं ऑनलाइन पेमेंट फेल झालं अन् पतीचं 'लफडं' उघडं पडलं; मग पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल
9
पाण्याच्या टाकीत लपवले होते ३९ लाख रुपये! जप्त केलेल्या पैशांचे आणि मालमत्तेचे पुढे काय होते?
10
राहुल गांधी विरुद्ध निवडणूक आयोग! 'मतचोरी'च्या मुद्द्यावर जनतेची साथ कुणाला? सर्व्हेतून धक्कादायक खुलासा
11
कधीही पिऊ नका 'हे' ३ ज्यूस, फायद्याऐवजी होईल नुकसान; डॉक्टरांनीच दिला धोक्याचा इशारा
12
Maharashtra Rain: कमी दाबाच्या पट्टा कसा तयार होतो, त्यामुळे महाराष्ट्रात इतका पाऊस का पडतो?
13
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
14
सर्वांनी यावेळी तुटून पडा; मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्याचा संपूर्ण प्लॅनच सांगितला!
15
मनसेच्या २ माजी नगरसेवकांचा शिंदेसेनेत प्रवेश; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हाती घेतला धनुष्यबाण
16
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
17
गणेश चतुर्थी २०२५: गणेशोत्सवात कोणते नियम अवश्य पाळायलाच हवेत? पाहा, शास्त्र काय सांगते...
18
Asia Cup 2025 : विराट-रोहितच्या खांद्यावरून पाकच्या माजी क्रिकेटरचा सूर्या दादावर निशाणा, म्हणे...
19
Ganpati Invitation Messages: गणेश चतुर्थीला मित्र-नातेवाईकांना WhatsApp, Facebook वर हे खास संदेश पाठवून करा स्पेशल आमंत्रण
20
आयुष्य संपवण्यासाठी नदीत उडी मारली पण नंतर मूड बदलला, मदतीसाठी ओरडला अन्...

मुंबईच्या तलाव क्षेत्रात पावसाची दांडी

By admin | Updated: June 17, 2015 02:51 IST

अधूनमधून बरसणाऱ्या मान्सूनच्या सरी मुंबईकरांना सुखावत असल्या तरी तलाव क्षेत्रात मात्र पावसाने दांडीच मारली आहे़

मुंबई: अधूनमधून बरसणाऱ्या मान्सूनच्या सरी मुंबईकरांना सुखावत असल्या तरी तलाव क्षेत्रात मात्र पावसाने दांडीच मारली आहे़ त्यामुळे दिवसेंदिवस तलावांच्या पातळीत घट होत आहे़ असे असले तरी गेल्या पाच वर्षांतील जलसाठ्याच्या तुलनेत यंदाचा पाणीसाठा अधिक असल्याने पालिकेने सुबरीचा मार्ग स्वीकारला आहे़७ जूनच्या मुहूर्तावर मुंबईत दाखल झालेल्या पावसाने आत्तापर्यंत सात टक्के हजेरी लावली आहे़ यावर्षी कमी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे़ मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या प्रमुख तलावांमध्ये आजच्या घडीला ५० दिवसांचा जलसाठा आहे़ मात्र गेल्या वर्षी तलाव क्षेत्रात उशीरा हजेरी लावणाऱ्या पावसाने काही दिवसांतच वर्षभराचा जलसाठा भरुन काढला होता़ या रेकॉर्ड ब्रेक जलसाठ्याने गेल्या पाच वर्षांतील उच्चांक गाठला़ त्यानुसार आजच्या घडीला तलावात असलेला एकूण जलसाठा जून २०११ मधील साठ्याच्या तुलनेत हजारो दशलक्ष लीटर्सने अधिक आहे़ त्यामुळे आणखी महिनाभर पावसाची प्रतीक्षा करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे़ जलसाठ्याची आकडेवारी मीटर्समध्ये तलावकमाल किमान आजआज पाऊसअ. वैतरणा ६०३़५१५९४़४४५९२़१११३मोडक सागर १६३़१५१४३़२६१५३़२१५८तानसा१२८़६३११८़८७११९़८२३५विहार८०़१२७३़९२७४़१५४़६तुळशी१३९़१७१३१़०७१३३़८६१६भातसा१४२़०७१०४़९०१०६़७७३९म. वैतरणा २८५़००२२०़००२६७़४०१६(दशलक्ष लीटर्समध्ये)पाच वर्षांमध्ये १६ जून रोजी तलावांमध्ये असलेला जलसाठावर्षजलसाठा २०१५ १८९०६०२०१४१६८७८१२०१३१७२४७७२०१२७००६१२०१११६५८०४(दशलक्ष लीटर्समध्ये)