शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
3
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
4
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
5
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
6
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
7
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
8
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
9
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
10
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
11
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
12
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
13
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
14
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
15
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
16
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
17
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
18
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
19
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
20
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?

प्रदूषणग्रस्त शेतक:यांना नुकसानभरपाई

By admin | Updated: August 6, 2014 03:02 IST

विषारी उत्सजर्नामुळे जमीन आणि प्राण गमावलेल्या विदर्भातील दोन जिल्ह्यांमधील शेतक:यांना नुकसानभरपाई द्या, अशी मागणी काँग्रेसचे खासदार विजय दर्डा यांनी राज्यसभेत केली.

विजय दर्डा यांनी लक्ष वेधले : चंद्रपूर सर्वाधिक प्रदूषित
नवी दिल्ली : प्रदूषण आणि विषारी उत्सजर्नामुळे जमीन आणि प्राण गमावलेल्या नागपूर आणि चंद्रपूर या विदर्भातील दोन जिल्ह्यांमधील शेतक:यांना नुकसानभरपाई द्या, अशी मागणी काँग्रेसचे खासदार विजय दर्डा यांनी राज्यसभेत केली. चंद्रपूर हा देशातील सर्वाधिक प्रदूषित जिल्हा असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
संपूर्ण देशात चंद्रपूर हा सर्वाधिक प्रदूषित जिल्हा बनला आहे. 
वाराणशी, कानपूर, तीरपूर, कारूर किंवा राणीपेठ हे कधीकाळचे सर्वाधिक प्रदूषित जिल्हे आता मागे पडले असून, चंद्रपूर हे प्रदूषित जिल्ह्यांच्या यादीत अग्रक्रमावर आले
आहे. चंद्रपुरात कोळसा खाणी, ऊर्जा, सिमेंट आणि रसायन कारखाने 
तसेच पेपर मिल असल्यामुळे या जिल्ह्यातील प्रदूषण वाढत असून, तो पहिल्या क्रमाकांवर आला आहे. 
 एका राज्यापाठोपाठ 
दुस:या राज्याला किंवा प्रदेशाला आपल्या कवेत घेणारा प्रदूषण हा काही विशिष्ट प्रश्न नाही. कारखान्यांमधून बाहेर पडणारी रसायने शेतजमिनी प्रदूषित करीत आहेत. भूमिगत पाण्यातील प्रदूषणाचा परिणाम प्राणी आणि मानवी जीवनावर होत आहे.
 विषारी प्रदूषणकारी घटक केवळ शेतीसाठीच नव्हे, तर संपूर्ण नागपूर भागासाठी चिंतेचा विषय ठरले आहे, असे खा. दर्डा यांनी शून्य तासाला हा मुद्दा उपस्थित करताना स्पष्ट केले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
 
वाठोडय़ात घातक रसायने.
च्बुटीबोरी हे नागपूर जिल्ह्यातील प्रसिद्ध औद्योगिक क्षेत्र असून, तेथील अनेक उद्योगांतून बाहेर पडणारे रसायन आणि अन्य घातक द्रव्ये चोरनाल्यातून वाठोडा भागात सोडली जातात. त्यामुळे हा भाग पूर्णपणो प्रदूषित झाला आहे. शेतजमीन नापीक बनली असून, पिके घेता येत नाहीत. 
च्या परिसरातील लोकांनाच नव्हे, तर वन्यप्राण्यांनाही धोका निर्माण झाला आहे. संपूर्ण वनक्षेत्र धोक्याच्या विळख्यात साडपले असून, कधीकाळी असलेले घनदाट जंगल अस्तंगत होण्याच्या मार्गावर आहे. 
च्हजारो शेतक:यांनी आपत्तींबाबत अधिका:यांकडे तक्रारी केल्या आहेत; मात्र कोणतीही कारवाई झालेली नाही.
 
कोणती कारवाई केली?
च्विषारी उत्सजर्नामुळे शेतजमिनी गमावलेल्या शेतक:यांना त्वरित नुकसानभरपाई द्यावी. सरकारच्या दुर्लक्षामुळे किती लोक मृत्युमुखी पडले किंवा जखमी झाले याबाबत सरकारने तपास करावा. 
च्संबंधित दोषी अधिका:यांवर कोणती कारवाई करण्यात आली, किती जणांवर खटले दाखल झाले याची माहिती द्यावी, अशी मागणीही खा. दर्डा यांनी केली.