शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

दोन लाख हेक्टरवरील पिकांची गारपीट व अवकाळी पावसामुळे झाली माती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2023 12:01 IST

मार्चमधील अवकाळीच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: राज्यात मार्च महिन्यात झालेल्या गारपीट व अवकाळी पावसामुळे शेती व फळपिकांच्या बाधित क्षेत्राचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या अवकाळीने राज्यभरातील एक लाख ९९ हजार ४८६ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.  या क्षेत्रावरील पिकांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. नुकसानभरपाईसंदर्भात जिल्हानिहाय प्रस्ताव तयार करण्यात आले असून, तत्काळ निधी वितरित करण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांना मार्च महिन्यात दोनदा अवकाळी पावसाचा सामना करावा लागला. ४ ते ९ मार्च आणि १५ ते २१ मार्च या कालावधीत हा अवकाळी पाऊस व गारपीट झाली. यामुळे कडधान्य, फळ पिके, भाजीपाला, गहू, हरभरा, कांदा, द्राक्ष, स्ट्रॉबेरी, संत्रा, मका इत्यादी पिकांचे नुकसान झाले. 

दि. ४ ते ९ मार्च २०२३ या कालावधीत राज्यातील ३८ हजार ६०६ हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून, १५ ते २० मार्च या कालावधीत १ लाख ६० हजार ८८० हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे.

जिल्हानिहाय बाधित क्षेत्रजिल्हा     बाधित क्षेत्र (हेक्टरमध्ये)

  • ठाणे      ३९८ 
  • पालघर    ४,३७७ 
  • रायगड    ५९८
  • सिंधुदुर्ग    ४३  
  • नाशिक    ११,८७५ 
  • धुळे    ९,५२२ 
  • नंदुरबार    ३,०५२ 
  • जळगाव      ११,४९१  
  • अहमदनगर     १२,१९८ 
  • पुणे     ५७९ 
  • सोलापूर    ३९७७  
  • सातारा    ४८४  
  • सांगली      १ 
  • छ. संभाजीनगर     २३,९१४

जिल्हा     बाधित क्षेत्र

  • बीड     १६,९४२ 
  • जालना     १५,०८० 
  • परभणी    ६८१२
  • हिंगोली    ५६०४ 
  • लातूर    ११,७९५ 
  • नांदेड      २३,८२१  
  • धाराशिव     १५२६ 
  • बुलडाणा     ३१४७ 
  • वाशिम    ४९८१  
  • अमरावती     ९०५८ 
  • यवतमाळ    ६५३९  
  • अकोला     ३५६२ 
  • वर्धा    ८६ 
  • गाेंदिया    १४२ 
  • भंडारा     २२७ 
  • चंद्रपूर     २२१ 
  • गडचिरोली     २४६ 
  • नागपूर     ७१८८

सर्वाधिक नुकसान मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, नांदेड, लातूर, बीड, जालना या जिल्ह्यात झाले आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी