शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: भाजपाने शंभरचा आकडा केला पार, काँग्रेस १९, ठाकरेंची शिवसेना ९; जाणून घ्या नगर पंचायत अन् नगर परिषदेचे निकाल
2
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
3
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
4
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
5
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
6
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
7
BSF काँस्टेबल भरतीत माजी अग्निवीरांना 50% आरक्षण; वयोमर्यादेतही मोठी सवलत, केंद्राचा निर्णय
8
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
9
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
10
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
11
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
12
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
13
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
14
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
15
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
16
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
17
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
18
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
19
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
20
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
Daily Top 2Weekly Top 5

पीक विमा : शेतकरी उदासीन की सरकार?

By admin | Updated: May 4, 2015 01:27 IST

कधी दुष्काळ तर कधी अवकाळी पाऊस, गारपीट अशा नैसर्गिक दृष्टचक्रात अडकलेला शेतकरी नैराश्यापोटी आत्महत्या करीत आहे

कधी दुष्काळ तर कधी अवकाळी पाऊस, गारपीट अशा नैसर्गिक दृष्टचक्रात अडकलेला शेतकरी नैराश्यापोटी आत्महत्या करीत आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यासाठी सरकारने कृषी विमा योजना आणली खरी; परंतु या योजनेच्या अंमलबजावणीत अनेक अडथळे, उदासीनता दिसून येत आहे़ महाराष्ट्रातील स्थिती (स्रोत : कृषी विभाग)२०१४-१५मध्ये नैसर्गिक आपत्तीचा राज्यातील ९० लाख शेतकऱ्यांना फटका बसला. जानेवारी ते एप्रिल २०१४ दरम्यान राज्यात ६०० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद कृषी विभागाकडे आहे. त्यात विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे.विदर्भातील १० जिल्ह्यांतील यवतमाळ, अमरावती, अकोला व बुलडाणा जिल्ह्यात सर्वाधिक आत्महत्यांची नोंद झाली. मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांपैकी औरंगाबाद, बीड, जालन्यात सर्वाधिक आत्महत्यांची नोंद झाली.राज्यात १२ जिल्ह्यांत हवामानावर आधारित पीक विमा योजना आहे.