शहरं
Join us  
Trending Stories
1
हा राजकीय पक्षाचा नाही, मराठीचा जल्लोष मेळावा; सेना-मनसे नेत्यांकडून वरळी डोम इथं पाहणी
2
कोरोनावरील लसीमुळे वाढलंय तरुणांना हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण? AIIMS, ICMRने दिली अशी माहिती 
3
झटक्यात २६ हजार फूट खाली आलं बोईंग विमान; घाबरलेल्या प्रवाशांनी थेट मृत्यूपत्रच लिहायला घेतलं!
4
इराणवर हल्ल्यासाठी गेलेले बी-२ बॉम्बर अद्याप परतलेच नाही? चर्चांना उधाण, इराणनेही केलेला पाडल्याचा दावा...
5
बापरे! प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर तब्बल ४.८ लाख रुपयांचे कर्ज, २ वर्षांत वाढला ९० हजारांचा बोजा
6
Sonajharia Minz : ५ वर्षांची असताना इंग्लिश मीडियमने नाकारला प्रवेश; आव्हानांना तोंड देत झाली युनेस्कोची को-चेअर
7
"माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर..."; भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचं भावूक पत्र
8
कॅब कंपन्यांसाठी सरकारचा नवा नियम, पिक अवरमध्ये दुप्पट भाडं आकारू शकणार; बाईक टॅक्सीलाही मंजुरी
9
"म्हणून पुणेकर १ ते ४ झोपतात...", नेहा शितोळेने केला खुलासा, म्हणाली - "कारण ४नंतर ते..."
10
IND vs ENG: दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाच्या Playing XI मध्ये होणार 'हे' ४ महत्त्वाचे बदल
11
त्या बेटावर २० दिवसांत ७०० हून अधिक भूकंप! ५ जुलैला काय वाढून ठेवलेय, बाबा वेंगाची भविष्यवाणी आणि...
12
"काही जण मध्येच सोडून गेले पण...", 'प्रेमाची गोष्ट' मालिका संपल्यानंतर सावनीची पोस्ट, तेजश्रीला टोला?
13
पाकिस्तानसोबत मिळून युनूस यांची कोणती खेळी?; ३ पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यांचा ओळख लपवून दौरा
14
Sonam Raghuwanshi : सोनम रघुवंशी आणि राज कुशवाहने गुपचूप केलेलं लग्न, काय आहे २ मंगळसूत्रांमागचं रहस्य?
15
पत्नीसोबत वाद झाला आणि तो आत्महत्या करण्यासाठी उड्डाण पुलावर आला; पुढे काय घडलं व्हिडीओ बघा
16
मस्क-ट्रम्प शाब्दिक युद्ध, राष्ट्राध्यक्ष म्हणाले, तुम्हाला दक्षिण आफ्रिकेत परत जावे लागेल...
17
'तरुणी हव्या आहेत, घसघशीत कमिशन मिळेल'; युपी-बिहार सोडून केरळमध्ये रचला जातोय भारताविरोधात मोठा कट
18
डोनाल्ड ट्रम्प यांचं 'One Big Beautiful Bill' सीनेटमध्ये मंजूर; ट्रम्प आणि मस्क यांनी एकमेकांना दिली 'ही' धमकी
19
Kolkata Case : "पीडितेला श्वास घेता येत नव्हता, आरोपी म्हणाला - इनहेलर आणा"; वकिलाचा धक्कादायक खुलासा
20
Guru Purnima 2025: गुरु शोधायला जाऊ नका, तेच आपल्या आयुष्यात येतात; पण कधी? ते जाणून घ्या!

पीक विमा : शेतकरी उदासीन की सरकार?

By admin | Updated: May 4, 2015 01:27 IST

कधी दुष्काळ तर कधी अवकाळी पाऊस, गारपीट अशा नैसर्गिक दृष्टचक्रात अडकलेला शेतकरी नैराश्यापोटी आत्महत्या करीत आहे

कधी दुष्काळ तर कधी अवकाळी पाऊस, गारपीट अशा नैसर्गिक दृष्टचक्रात अडकलेला शेतकरी नैराश्यापोटी आत्महत्या करीत आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यासाठी सरकारने कृषी विमा योजना आणली खरी; परंतु या योजनेच्या अंमलबजावणीत अनेक अडथळे, उदासीनता दिसून येत आहे़ महाराष्ट्रातील स्थिती (स्रोत : कृषी विभाग)२०१४-१५मध्ये नैसर्गिक आपत्तीचा राज्यातील ९० लाख शेतकऱ्यांना फटका बसला. जानेवारी ते एप्रिल २०१४ दरम्यान राज्यात ६०० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद कृषी विभागाकडे आहे. त्यात विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे.विदर्भातील १० जिल्ह्यांतील यवतमाळ, अमरावती, अकोला व बुलडाणा जिल्ह्यात सर्वाधिक आत्महत्यांची नोंद झाली. मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांपैकी औरंगाबाद, बीड, जालन्यात सर्वाधिक आत्महत्यांची नोंद झाली.राज्यात १२ जिल्ह्यांत हवामानावर आधारित पीक विमा योजना आहे.