शहरं
Join us  
Trending Stories
1
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
2
भारताविरोधातील कट उधळला! शोपियात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
3
आई-वडील, बहीण आणि मावशीची केली हत्या, मग जाळले मृतदेह, आता कोर्टाने सुनावली अशी शिक्षा
4
सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
5
बॅगा भरा अन् माघारी फिरा! मुंबई इंडियन्ससह या IPL फ्रँचायझी संघांचं टेन्शन वाढलं; कारण...
6
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
7
Meditation Tips: ध्यान करायचे आहे पण ध्यान लागत नाही? श्री श्री रविशंकरांनी सांगितले तीन नियम!
8
Online Admission Process : विद्यार्थ्यांनो आताच नोट करून ठेवा, 'या' तारखेपासून सुरू होणार अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 
9
"२२ दिवसांनी जेव्हा त्यांना व्हिडीओ कॉलवर पाहिलं तेव्हा मी त्यांना ओळखूच शकले नाही कारण..."
10
राहुल गांधींना दिलासा; नागरिकत्वाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
11
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
12
BSE चं मार्केट कॅप १ लाख कोटींच्या पार, शेअरच्या किंमतीत विक्रमी तेजी
13
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
14
'या' बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज; सरकारी बँकांसह खासगी बँकेचाही समावेश
15
आधी चीनला आमंत्रण, आता ईशान्य भारतावर डोळा; नेपाळला हाताशी धरून कसली तयारी करतायत मोहम्मद युनूस?
16
"२ आठवडे झोप उडाली होती..."; BSF जवानाची सुटका झाल्यावर कुटुंबीय भावुक, वाटली मिठाई
17
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
18
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
19
प्रेयसीवर कोयत्याने वार करुन संपवले, स्वतःही घेतला गळफास; रायगडच्या परळीतील घटना
20
भारतीय नागरिकांचं ठरलंय! तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकच्या 'मित्रां'चा 'करेक्ट कार्यक्रम' होणार

पीक विमा : शेतकरी उदासीन की सरकार?

By admin | Updated: May 4, 2015 01:27 IST

कधी दुष्काळ तर कधी अवकाळी पाऊस, गारपीट अशा नैसर्गिक दृष्टचक्रात अडकलेला शेतकरी नैराश्यापोटी आत्महत्या करीत आहे

कधी दुष्काळ तर कधी अवकाळी पाऊस, गारपीट अशा नैसर्गिक दृष्टचक्रात अडकलेला शेतकरी नैराश्यापोटी आत्महत्या करीत आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यासाठी सरकारने कृषी विमा योजना आणली खरी; परंतु या योजनेच्या अंमलबजावणीत अनेक अडथळे, उदासीनता दिसून येत आहे़ महाराष्ट्रातील स्थिती (स्रोत : कृषी विभाग)२०१४-१५मध्ये नैसर्गिक आपत्तीचा राज्यातील ९० लाख शेतकऱ्यांना फटका बसला. जानेवारी ते एप्रिल २०१४ दरम्यान राज्यात ६०० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद कृषी विभागाकडे आहे. त्यात विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे.विदर्भातील १० जिल्ह्यांतील यवतमाळ, अमरावती, अकोला व बुलडाणा जिल्ह्यात सर्वाधिक आत्महत्यांची नोंद झाली. मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांपैकी औरंगाबाद, बीड, जालन्यात सर्वाधिक आत्महत्यांची नोंद झाली.राज्यात १२ जिल्ह्यांत हवामानावर आधारित पीक विमा योजना आहे.