शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Chawl Collapsed: वांद्र्यात तीन मजली चाळ कोसळली, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले, बचावकार्य सुरू
2
Mumbai: मालवणी परिसरातून अपहरण झालेल्या तीन मुलींची सुखरूप सुटका
3
Share Market Today: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी घसरण
4
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
5
तुमची मुलगी बनेल लखपती; महिन्याला वाचवा १००० रुपये, २१ व्या वर्षी मिळतील ₹५.५ लाख
6
Padalkar Awhad: विधान भवनात देशमुखांना मारहाण, पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले कोण?
7
दूध गरम करताना सिलेंडर फुटला, २० घरांची राखरांगोळी; महिलेचा होरपळून मृत्यू
8
पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेने ‘TRF’बद्दल घेतला मोठा निर्णय; पाकिस्तानच्या कुरापतींना चाप बसणार!
9
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
10
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
11
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
12
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
13
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
14
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
15
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
16
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
17
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
18
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
19
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
20
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय

विवेकवादी नागरिक घडवू या - प्रवीण बांदेकर

By admin | Updated: March 28, 2016 02:03 IST

विद्यार्थ्यांमधून विवेकवादी नागरिक घडवू या, असे आवाहन प्रा. प्रवीण बांदेकर यांनी शिक्षक सहकाऱ्यांना केले. शनिवारी केशवसुत स्मारक, मालगुंड येथे सहाव्या शिक्षक साहित्य

मालगुंड (रत्नागिरी) : विद्यार्थ्यांमधून विवेकवादी नागरिक घडवू या, असे आवाहन प्रा. प्रवीण बांदेकर यांनी शिक्षक सहकाऱ्यांना केले. शनिवारी केशवसुत स्मारक, मालगुंड येथे सहाव्या शिक्षक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून ते बोलत होते. साहित्यप्रेमी आणि शिक्षक संमेलनात सहभागी झाले होते. उद्घाटन प्रा. उषा तांबे यांच्या हस्ते झाले. देशभर असहिष्णुतेचे वातावरण आहे. निराश न होता सर्व लेखक, शिक्षकांनी सामान्य माणसांना बरोबर घेऊन लढले पाहिजे. आपण एकजुटीने लढलो तर बंदुकांचा पराभव नक्कीच होईल, असा आशावाद बांदेकर यांनी यावेळी व्यक्त केला. उषा तांबे यांनी आजच्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांकडूनच उद्याचे नवे मराठी साहित्य येईल, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी शिक्षक साहित्य संमेलन संस्थेच्या अध्यक्ष कवयित्री नीरजा, नाटककार शफाअत खान, खासदार विनायक राऊत, शिक्षक आमदार कपिल पाटील, कवी अरुण म्हात्रे, संमेलनाचे स्वागताध्यक्ष अशोक बेलसरे आदी उपस्थित होते.साहित्य, कला हद्दपार ? शफाअत खान यांच्या अध्यक्षतेखाली ‘साहित्य, कला, क्रीडा शिक्षण शाळेतून हद्दपार?’ साहित्य, कला, क्रीडा शिक्षणाची हेळसांड झाली तर नवा चांगला समाज निर्माण होण्याची विद्यार्थ्यांमधून जागरूक नागरिक तयार होण्याची प्रक्रियाच संपुष्टात येईल, असे मत मांडण्यात आले.