शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

CoronaVirus News: दुकानं बंद राहणार; मदत व पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिवांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2021 07:13 IST

सोमवारी रात्री आठ वाजल्यापासून राज्यात मिनी लॉकडाऊन

मुंबई : महाराष्ट्रात आज पासून एकल दुकाने देखील बंद राहणार आहेत. त्याविषयी कोणताही संभ्रम निर्माण करण्याची गरज नाही, अशी माहिती मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असीम कुमार गुप्ता यांनी दिली आहे.सोमवारी रात्री आठ वाजल्यापासून राज्यात मिनी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. आम्ही काढलेले आदेश अत्यंत सुस्पष्ट आहेत. सर्व प्रकारची दुकाने बंद राहतील असे त्या आदेशात म्हटलेले आहे, असेही गुप्ता यांनी स्पष्ट केले. काही ठिकाणी वेगवेगळ्या व्यापारी संघटनांच्या नावाने दिशाभूल करणारे मेसेज फिरवले जात आहेत, मात्र एकल दुकाने मग ती कोणत्याही प्रकारची असली तरीही ती बंद राहणार आहेत.राज्यात १४४ कलम लागू झाले आहे. सकाळी ७ ते रात्री ८ जमावबंदी म्हणजे ५ पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई राहील तसेच रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत कोणत्याही व्यक्तीस योग्य कारणाशिवाय बाहेर पडता येणार नाही. यातून वैद्यकीय व इतर अत्यावश्यक सेवा वगळण्यात येतील, असेही काढण्यात आलेल्या आदेशात स्पष्ट नमूद केले आहे.आता या सेवा देखील ‘आवश्यक सेवा’मध्ये आवश्यक सेवेत आणखी काही सेवांचा समावेश राज्य सरकारने केला आहे. त्या अशा... पेट्रोल पंप, संबंधित उत्पादने सर्व प्रकारच्या कार्गो सेवा डेटा सेंटर, क्लाऊड सर्व्हिस प्रोव्हायडर्स, माहिती तंत्रज्ञान सबंधित पायाभूत सुविधा व सेवा  शासकीय व खासगी सुरक्षा सेवा फळविक्रेतेआवश्यक सेवेतील दुकानेच सुरुकिराणा, औषधी, भाजीपाला आदी जीवनावश्यक व आवश्यक वस्तू सोडून इतर सर्व प्रकारची दुकाने, मॉल्स, बाजारपेठा, ३० एप्रिलपर्यंत बंद राहतील. अत्यावश्यक वस्तू व सेवांच्या दुकानातील दुकानदार व कर्मचाऱ्यांनी लवकर लसीकरण पूर्ण करावे तसेच नियमांचे पालन होते किंवा नाही ते पाहावे असे आदेश मंत्रालयातून सर्व जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्तांना देण्यात आले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या