शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
3
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
4
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
5
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
6
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
7
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
8
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
9
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
10
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
11
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
12
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
13
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
14
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
15
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
16
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
17
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
19
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
20
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर

CoronaVirus: दहावीचा शेवटचा पेपर कधी?; शिक्षण विभागानं दिली महत्त्वाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2020 22:53 IST

नववी आणि अकरावीच्या परीक्षांबद्दलचा निर्णय १५ एप्रिलनंतर होणार

मुंबई: महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा दहावीचा उर्वरित भूगोलाचा पेपर आता थेट 15 एप्रिलनंतर होणार असल्याच्या सूचना शालेय शिक्षण विभागाकडून निर्गमित करण्यात आल्या आहेत. आधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या पेपर संदर्भात 31 मार्चनंतर निर्णय घेण्यात येईल असे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडून जाहीर करण्यात आले होते. मात्र आता देशातील लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर हा पेपर 15 एप्रिलनंतर घेण्यात येईल असे शालेय शिक्षण विभागाच्या परिपत्रकाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे. 

याचसोबत राज्यातील नववी आणि अकरावीच्या परिक्षा संदर्भातही 31 मार्चनंतर निर्णय घेण्यात येणार होता मात्र या बाबतीतही आता 15 एप्रिलनंतरच निर्णय घेण्यात येईल असे परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे. यामुळे पुढील वर्षी दहावी आणि बारावीला बसणाऱ्या विद्यार्थी आणि पालकांच्या चिंतेत भर पडली आहे. विद्यार्थी परीक्षा कधी देणार आणि पुढील वर्षीच्या अभ्यासाला सुरुवात कधी करणार या चिंतेने पालक अनेक प्रश्न उपस्थित करू लागले आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षित तेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असला तरी 15 एप्रिलनंतर शिक्षण विभाग या परीक्षासंदर्भात नेमका काय निर्णय घेणार याकडे आता त्यांचे लक्ष लागून राहिले आहे. 

शिक्षकांना दहावी बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीसाठी घरी घेऊन जाण्याची परवानगी शिक्षण मंडळाकडून देण्यात आली आहे. मात्र कोरोनाचा राज्यातील वाढता प्रादुर्भाव व संचारबंदीमुळे सध्या बरेचसे शिक्षक गावी गेले आहेत. तर अनेक शिक्षकांना घराच्या बाहेर लांबचा प्रवास करणे अशक्यच आहे. यामुळे 15 एप्रिलनंतर लॉकडाऊन शिथिल झाल्या नंतर शिक्षकांना उत्तरपत्रिका तपासणीसाठी घरी घेऊन जाता येतील असे निर्देश उपसचिव राजेंद्र पवार यांनी परिपत्रकाद्वारे दिले आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसssc examदहावी