शहरं
Join us  
Trending Stories
1
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
2
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
3
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
4
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
5
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
6
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
7
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
8
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
9
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
10
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
11
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
12
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
13
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
14
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
15
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
16
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
17
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
18
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
19
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
20
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान

ग्रामीण भागातही कोरोनाचा शिरकाव, सहा नव्या जिल्ह्यांतही रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2020 07:38 IST

३,२७६ बाधित; सहा नव्या जिल्ह्यांतही रुग्ण

मुंबई : राज्याच्या ग्रामीण भागातही आता कोरोनाने शिरकाव केल्याने स्थिती गंभीर झाली आहे. आठवड्याभरापूर्वी ११ जिल्ह्यांत संसर्ग पोहोचला नव्हता. आता यातील सहा जिल्ह्यांत कोरोनाने शिरकाव केला आहे. राज्यात गुरु वारी रु ग्णांचा आकडा ३ हजार २७६ वर पोहोचला आहे.

राज्यात अजूनही संसर्गाचे समूह संक्रमण नसल्याचा दावा राज्य शासनाकडून केला जात असला तरीही सध्या राज्यासह मेट्रो शहरांत निदान होणाऱ्या रु ग्णांना प्रवासाचा कोणताही इतिहास नसणे ही बाब गंभीर आहे. याउलट, पॉझिटिव्ह असूनही कोरोनाची लक्षणे नाहीत, अशा व्यक्तींचे प्रमाण मागील काही दिवसांत वाढत आहे. सध्या नंदुरबार, नांदेड, वर्धा, भंडारा, गडचिरोली येथे मात्र कोरोना विषाणूचा संसर्ग झालेला एकही रु ग्ण आढळलेला नाही.राज्यात गुरु वारी २८६ कोरोना रुग्णांचे निदान झाले असून, एकूण रुग्णसंख्येने तीन हजारांचा टप्पा ओलांडला आहे. राज्यात एकूण ३ हजार २७६ कोरोनाचे रु ग्ण झाले असून, गुरु वारी सात मृत्यूंची नोंद झाली आहे. या मृत्यूंपैकी तीन मुंबईतील असून चार पुण्यातील आहेत. याखेरीज, मुंबईतगुरु वारी १०७ रु ग्णांचे निदान झाले असून, रु ग्णसंख्या २ हजार ७३ वर पोहोचली आहे. तर मुंबईत गुरु वारी तीन मृत्यू झाले असून, बळींची संख्या ११७ झाली आहे. आजपर्यंत राज्यातून ३०० कोरोना रु ग्णांना बरे झाल्यानंतर घरी पाठविण्यात आले आहे.

टॅग्स :Mumbaiमुंबईcorona virusकोरोना वायरस बातम्या