शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

ग्रामीण भागातही कोरोनाचा शिरकाव, सहा नव्या जिल्ह्यांतही रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2020 07:38 IST

३,२७६ बाधित; सहा नव्या जिल्ह्यांतही रुग्ण

मुंबई : राज्याच्या ग्रामीण भागातही आता कोरोनाने शिरकाव केल्याने स्थिती गंभीर झाली आहे. आठवड्याभरापूर्वी ११ जिल्ह्यांत संसर्ग पोहोचला नव्हता. आता यातील सहा जिल्ह्यांत कोरोनाने शिरकाव केला आहे. राज्यात गुरु वारी रु ग्णांचा आकडा ३ हजार २७६ वर पोहोचला आहे.

राज्यात अजूनही संसर्गाचे समूह संक्रमण नसल्याचा दावा राज्य शासनाकडून केला जात असला तरीही सध्या राज्यासह मेट्रो शहरांत निदान होणाऱ्या रु ग्णांना प्रवासाचा कोणताही इतिहास नसणे ही बाब गंभीर आहे. याउलट, पॉझिटिव्ह असूनही कोरोनाची लक्षणे नाहीत, अशा व्यक्तींचे प्रमाण मागील काही दिवसांत वाढत आहे. सध्या नंदुरबार, नांदेड, वर्धा, भंडारा, गडचिरोली येथे मात्र कोरोना विषाणूचा संसर्ग झालेला एकही रु ग्ण आढळलेला नाही.राज्यात गुरु वारी २८६ कोरोना रुग्णांचे निदान झाले असून, एकूण रुग्णसंख्येने तीन हजारांचा टप्पा ओलांडला आहे. राज्यात एकूण ३ हजार २७६ कोरोनाचे रु ग्ण झाले असून, गुरु वारी सात मृत्यूंची नोंद झाली आहे. या मृत्यूंपैकी तीन मुंबईतील असून चार पुण्यातील आहेत. याखेरीज, मुंबईतगुरु वारी १०७ रु ग्णांचे निदान झाले असून, रु ग्णसंख्या २ हजार ७३ वर पोहोचली आहे. तर मुंबईत गुरु वारी तीन मृत्यू झाले असून, बळींची संख्या ११७ झाली आहे. आजपर्यंत राज्यातून ३०० कोरोना रु ग्णांना बरे झाल्यानंतर घरी पाठविण्यात आले आहे.

टॅग्स :Mumbaiमुंबईcorona virusकोरोना वायरस बातम्या