शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

CoronaVirus in Maharashtra: ...ही कोरोनाची तिसरी लाट तर नाही ना! ठाकरे सरकारच्या मंत्र्यांना 'मोठी' शंका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2021 14:22 IST

Corona Virus in Maharashtra: देशात कोरोनाची तिसरी लाट ही ऑगस्टच्या आसपास येणार असल्याची शक्यता विविध तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. मात्र, यशोमती ठाकूर यांनी आता ज्या लाटेने राज्यात थैमान घातले आहे तीच तिसरी लाट तर नाही ना अशी शंका व्यक्त केली आहे. 

देशभरात कोरोनाची दुसरी लाट (Corona Second Wave) मोठ्या प्रमाणावर विध्वंस करत असताना या लाटेत सर्वाधिक प्रभावित झालेल्या महाराष्ट्रामध्ये लॉकडाऊन (Lockdown in Maharashtra) लावल्याने हळूहळू कोरोनाग्रस्तांची संख्या कमी होऊ लागली आहे. मुंबईमध्ये तर काल हजारापेक्षा कमी रुग्ण सापडले आहेत. असे असले तरीही राज्याचा ग्रामीण भाग मोठ्या प्रमाणावर कोरोनाच्या विळख्यात सापडला आहे. (Yashomati Thakur doubts on Corona Second Wave in Maharashtra Rural Area.)

या परिस्थितीवर राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी मोठी शंका उपस्थित केली आहे. देशात कोरोनाची तिसरी लाट ही ऑगस्टच्या आसपास येणार असल्याची शक्यता विविध तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. मात्र, यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी आता ज्या लाटेने राज्यात थैमान घातले आहे तीच तिसरी लाट तर नाही ना अशी शंका व्यक्त केली आहे. 

आम्हाला अशी शंका आहे की, ही तिसरी लाट तर नाही ना. कारण ग्रामीण भागात जास्त प्रादुर्भाव होत आहे. ग्रामीण भागातून अनेक रुग्ण सापडू लागले आहेत. दक्षता घेण्याची गरज आहे. जिल्हा यंत्रणेने जागोजागी, गावेगावी कन्टेनन्मेंट झोन तयार केलेले आहेत. सगळ्यांना विनंती करताहेत की काळजी घ्या, तरीही काही लोकं ऐकत नाहीएत, अशी खंत वाटत आहे, असे त्या म्हणाल्या. 

टॅग्स :Yashomati Thakurयशोमती ठाकूरcorona virusकोरोना वायरस बातम्या