शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

Corona Maharashtra: राजेश टोपेंमुळे 3 लाख लोकांचा मृत्यू? भाजप आमदार बबन लोणीकरांचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2022 19:17 IST

Corona Maharashtra: 'राजेश टोपे नुसत्या गप्पा मारायचे. त्यांनी काहीच कामे केली नाहीत.'

Corona Maharashtra: जगासह भारतात कोरोनाने थैमान घातले. कोरोनाच्या दोन वर्षात संपूर्ण भारतात लाखो लोकांचा मृत्यू झाला. महराष्ट्रामध्येही मृतांचा आकडा 3 लाख आहे. या मृत्यूवरुन भाजप आमदार बबनराव लोणीकर (Babanrao Lonikar) यांनी तत्कालीन आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.

जालना जिल्ह्यातील परतूरमध्ये 'धन्यवाद मोदीजी अभियाना'ची माहिती देण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यात बबनराव लोणीकर बोलत होते. कोरोना काळात महाराष्ट्रात तीन लाख लोकांचा मृत्यू झाला. त्याकाळात तत्कालीन आरोग्यमंत्री राजेश टोपे नुसत्या गप्पा मारायचे. त्यांनी काहीच कामे केली नाहीत, त्यांच्यामुळेच हे मृत्यू झाले, असा गंभीर आरोप बबनराव लोणीकर यांनी केला आहे. तसेच, केंद्रातील सरकारने लस दिल्यामुळे महाराष्ट्रातील लोकांचा जीव वाचला, असा दावाही लोणीकरांनी केला आहे.

ते पुढे म्हणाले की, 'कोरोना लसीकरणासाठी ग्लोबल टेंडर काढून बारा कोटी लस विकत घेणार, असे राजेश टोपे म्हणायचे. पण, रोज हा मुखडा टीव्हीवर यायचा, नुसत्या गप्पा मारल्या आणि तीन लाख लोकांचा राज्यात मृत्यू झाला. राजेश टोपे पहिल्या दिवशी सांगायचे लसीसाठी ग्लोबल टेंडर काढणार, नंतर म्हणायचे मोदीजी लस देत नाहीत. केंद्राने लस दिली नसती तर, अर्धा महाराष्ट्र रिकामा झाला असता,' असा आरोप बबनराव लोणीकर यांनी केला आहे.

टॅग्स :Rajesh Topeराजेश टोपेBabanrao Looneykarबबनराव लोणीकरCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस