शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune: लक्ष्मी रोडवरील थरार... गर्दीत बस येताच चालकाला ह्रदयविकाराचा झटका; पोलीस धावले अन्...
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
3
Nikki Murder Case : निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल
4
Sharvari Shende: महाराष्ट्राच्या शर्वरी शेंडेनं रचला इतिहास; तिरंदाजी स्पर्धेत देशासाठी सुवर्णपदक जिंकले!
5
भयंकर! बांगलादेशात नदीमध्ये सापडतायेत मृतदेह; आतापर्यंत ७५० बॉडी पोलिसांनी मोजल्या, कारण काय?
6
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांच्या नावाने केली शिष्यवृत्तीची घोषणा
7
"माझी हत्या होऊ शकते..." हकालपट्टी झालेल्या सपाच्या आमदार पूजा पाल यांचा धक्कादायक दावा
8
नीरज चोप्रा डायमंड लीग २०२५च्या अंतिम फेरीत; अँडरसन पीटर्स, ज्युलियन वेबरशी लढत!
9
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
10
सरकार उलथून टाकायला 'सलाईन वीर' जरांगेंकडे किती आमदार? लक्ष्मण हाकेंचा खोचक सवाल
11
‘या’ ३ तारखांना जन्मलेले लोक भाग्यवान, पैसा कमी पडत नाही; गणपती देतो अपार सुख, लक्ष्मी वरदान!
12
Vikram Solar IPO: विक्रम सोलर शेअर बाजारात करणार धमाकेदार एंट्री! प्रीमियमसह लिस्टिंग होण्याची शक्यता; ग्रे मार्केटमध्ये काय स्थिती?
13
Ganesh Chaturthi 2025:अपरिहार्य कारणाने गणपती आणता आला नाही, तर शास्त्रात काय असतो पर्याय?
14
४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत पळाली, सासरच्यांनी शोधून घरी आणलं; त्यानंतर असं काय घडलं, पतीने FB Live केले, मग...
15
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
16
सपा आमदाराच्या कारला अपघात, अचानक गाडीचे स्टेअरिंग तुटले अन्...
17
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
18
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
19
"तिला घेऊ नको, ती काळी आहे...", मराठी अभिनेत्रीला करावा लागलेला वर्णभेदाचा सामना
20
सनातन धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी शीख गुरूंनी बलिदान दिलं -CM योगी आदित्यनाथ 

ज्योतिष शिक्षणात सुसूत्रीकरण यावे

By admin | Updated: August 22, 2014 00:11 IST

‘‘कोणीही उठतं आणि वर्षभर थोडसं ज्योतिषशास्त्र शिकतो व ज्योतिषी म्हणून पाटी लावतो. यामुळे ज्योतिषशास्त्रचीच प्रतिमा खराब होते. त्यासाठी ज्योतिष शिक्षणाचे सुसूत्रीकरण व्हायला हवे.

पुणो : ‘‘कोणीही उठतं आणि वर्षभर थोडसं ज्योतिषशास्त्र शिकतो व ज्योतिषी म्हणून पाटी लावतो.  यामुळे ज्योतिषशास्त्रचीच प्रतिमा खराब होते. त्यासाठी ज्योतिष शिक्षणाचे सुसूत्रीकरण व्हायला हवे. शिक्षणाचा कालखंड, पदवी, अभ्यासक्रम, पाठय़पुस्तक, टक्केवारी हे निश्चित करणो गरजेचे आहे,’’ असे मत ज्येष्ठ ज्योतिर्विद डॉ. वासुदेव जोशी यांनी व्यक्त केले. 
भालचंद्र ज्योतिर्विद्यालयाच्या वतीने दोन दिवसीय राष्ट्रीय ज्योतिष अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. याचे उद्घाटन भारती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शिवाजीराव कदम यांच्या हस्ते झाले. या वेळी जोशी अध्यक्षस्थानी होते. फ्युचर पाईंट दिल्लीच्या आभा बन्सल, स्वागताध्यक्ष सुनंदा राठी, ग्रहांकितचे संपादक चंद्रकांत शेवाळे, पुष्पलता शेवाळे, कार्याध्यक्ष नवीनकुमार शहा  उपस्थित होते. चंद्रपूरचे ज्योतिर्विद गो. बा. राजकोंडावर यांना ग्रहांकित जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. 
रघुवीर खटावकर लिखित किमयागार राहू, आनंददायी शुक्र, सत्ताधीश शनी, देवांचे गुरू ब्रहस्पती, प्र. सु. आंबेकर लिखित नक्षत्रज्योती, गृह ज्योतिष, राशी ज्योतिष, निवडक ग्रहांकित, मेष ते मीन लगA, मोहन फडके लिखित मंत्रशास्त्रद्वारे रोगमुक्ती, वि. ह. कुलकर्णी लिखित तान्हुल्यांचे शिल्पकार, रा. रा. कुलकर्णी लिखित अंक ज्योतिष, भाऊसाहेब चाकूरकर लिखित नाडी ज्योतिष, उदयराज सहानी लिखित कुंडली रहस्य दर्शन, सुहास डोंगरे लिखित शनी रवीचा चक्रव्यूह, सुमती सावंत लिखित कृष्णमूर्ती पद्धती एक मॅजिक, कराड वैभव यांचा विशेषांकांचे प्रकाशन झाले.  (प्रतिनिधी)
 
4जोशी म्हणाले, ‘‘ज्योतिषशास्त्रचा प्रचार फार झाला आहे. मात्र, आता त्याची प्रतिमा प्रतिष्ठेची करण्यासाठी प्रय} करायला हवा. ज्योतिष हे केवळ शास्त्र नसून विद्या आहे. त्याला अध्यात्माची जोड मिळाली, की त्याची विद्या होते. पूर्वीचे लोक जे बोलत ते खरे व्हायचे. कारण त्यांच्या भविष्याला अध्यात्माची जोड होती. त्यामुळे ज्योतिर्विद्येच्या अभ्यासक्रमात अध्यात्म, वेद, उपनिषद तसेच मानसशास्त्र या विषयांचाही समावेश असणो आवश्यक आहे.’’ त्याचप्रमाणो ज्योतिषशास्त्रत संशोधनाची आवश्यकता असून भालचंद्र विद्यापीठ हे त्याचे केंद्रस्थान बनावे. अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 
 
ज्योतिषशास्त्रच्या सार्थकतेने विचार करताना काही कमतरता जाणवतात. सध्याचा काळ आणि जुना काळ यात फार फरक आहे. त्यामुळे काळाप्रमाणो बदल करणो आवश्यकच आहे. जुनेच मापदंड अद्यापही लागू होतील असे नाही. यासाठी अधिक संशोधन होणो आवश्यक आहे. तसेच जे शोध लावले आहेत ते मोकळेपणाने स्वीकारणो अत्यंत महत्त्वाचे आहे.
- आभा बन्सल, फ्युचर पाईंट दिल्ली
 
ज्योतिष ही समाजाला उपयुक्त अशी विद्या असल्याने महाराष्ट्रात अनेक संस्था ज्योतिष शिकविण्याचे कार्य करीत आहेत. हा उपक्रम चांगला असून, सर्व संस्थांमध्ये शिकविला जाणारा अभ्यासक्रम सारखाच असेल, तर या शास्त्रची उपयुक्तता वाढेल.
- डॉ. शिवाजीराव कदम,
कुलगुरू, भारती विद्यापीठ