शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुला तुरुंगामध्ये टाकेन हा, मी तुला सांगतोय'; अजित पवारांच्या संतापाचा कडेलोट, दीड कोटींच्या उधारीचं प्रकरण काय?
2
एशिया कप 2025 चा हिरो: विजयाचा तिलक लावला खरा, पण कुटुंबाचे २०२२ पर्यंत स्वत:चे घर नव्हते...; वडील इलेक्ट्रीशिअन...
3
ऑटो कंपन्यांचे पाकिस्तानातून पलायन! सरकारकडून सेकंड हॅन्ड गाड्यांना आयात करण्यासाठी परवानगी
4
PM मोदींच्या 'X' पोस्टने पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नकवी अन् ख्वाजा आसिफचा 'थयथयाट', म्हणाले...
5
वनप्लस १३ नंतर १४ नाही, थेट १५ सिरीज बाजारात आणणार; भारतात कधी लाँच होणार... 
6
Ahilyanagar: मुस्लीम धर्मगुरूंच्या नावाची रस्त्यावर रांगोळी; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज
7
सणासुदीच्या काळात सावध राहा! सायबर गुन्हेगार AI वापरुन करतायेत फसवणूक; कसं राहाल सुरक्षित?
8
IND vs PAK : क्रिकेटमध्ये राजकारण आणणारा तू पहिला कॅप्टन! सूर्यानं पाक पत्रकाराला असा दिला रिप्लाय (VIDEO)
9
'अगदी बरोबर केलं...!'; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या विनय नरवाल यांचे वडील टीम इंडियावर खुश!
10
आता टीम इंडियाला मिळणार नाही आशिया चषकाची ट्रॉफी? काय आहे ICCचा नियम, जाणून घ्या
11
जन्मदातीने सोडलं, परदेशी जोडप्यानं सांभाळलं; ३८ वर्षांनी स्वित्झर्लंडची नताशा मुंबईत, खऱ्या आईला भेटली
12
भारताविरोधात लढत होता पाकिस्तानी नेव्हीचा अधिकारी, खेळलाही...; पण गुडघे टेकत पराभूत झाला...
13
ज्यांनी भावाची चौकशी केली नाही, ते गावाची काय करणार; शिवाजी सावंतांचा तानाजी सावंतांवर आरोप
14
भारताने ट्रॉफी न घेतल्याचा भविष्यात त्रास होऊ शकतो; पाकिस्तानचा बालिश बहु माजी कर्णधार बडबडला... 
15
Sleep Tourism : नव्या ट्रेंडची भुरळ! फक्त शांत झोपेसाठी लोक करताहेत लांबचा प्रवास; काय आहे स्लीप टूरिझ्म?
16
अष्टमीच्या नैवेद्याला कांदा, लसूण न घालता करा काळ्या वाटण्याची चमचमीत उसळ, पुऱ्या आणि शिरा; खास टिप्स!
17
'सैयारा'नंतर अहान पांडेला लागला मोठा जॅकपॉट, दोन दिग्गज दिग्दर्शकाच्या सिनेमात लागली वर्णी
18
Tamil Nadu Stampede : "माझ्या डोळ्यांसमोरच जमावाने आईला चिरडलं, मी मदतीसाठी..."; महिलेने सांगितलं काय घडलं?
19
टीम इंडियाची ट्रॉफी पाकिस्तानच्या मोहसिन नक्वी यांनी चोरली; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
20
५० रुपये प्रति तास या हिशोबाने भाड्याने मिळतायेत 'Friend'; केरळमधील अजब ट्रेंडनं वाढवलं टेन्शन

‘कंत्राटदार धार्जिणे प्रकल्प यापुढे नाही’

By admin | Updated: June 19, 2015 02:46 IST

यापुढे महाराष्ट्रात पाण्यासाठी कंत्राटदार धार्जिणे मोठे प्रकल्प होणार नाहीत. ‘जलयुक्त शिवार’ ही भक्कम लोकवाटा असलेली राज्यातील सर्वात

लातूर : यापुढे महाराष्ट्रात पाण्यासाठी कंत्राटदार धार्जिणे मोठे प्रकल्प होणार नाहीत. ‘जलयुक्त शिवार’ ही भक्कम लोकवाटा असलेली राज्यातील सर्वात मोठी पाणीदार योजना यशस्वी झाली आहे. यामुळे सहा हजार गावांत कोट्यवधी शेतकऱ्यांच्या शिवारात यंदा पाणी थांबेल. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटेल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी उजनी (ता. औसा, जि. लातूर) येथे दिली. जलयुक्त शिवार योजनेंतर्गत झालेल्या विविध कामांच्या पाहणी दौऱ्यात ते बोलत होते. प्रारंभी फडणवीस यांनी औसा तालुक्यातील विविध कामांची पाहणी केली. ते म्हणाले की, एखादी योजना लोकांनी महत्त्व ओळखून केल्यास काय चमत्कार होतो, हे ‘जलयुक्त शिवार’ च्या कामांमधून पहायला मिळते. सहा हजार गावांत जलक्रांती झाल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)जलयुक्त शिवारसाठी पुरस्कारसामान्यांच्या सहभागातून राज्याच्या जिल्ह्याजिल्ह्यात उभे राहिलेल्या जलयुक्त शिवार अभियानात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारी गावे, संस्था, शासकीय अधिकारी आणि व्यक्तींना पुरस्कार देण्याची योजना लवकरच जाहीर केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी येथे सांगितले.