शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
2
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
3
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
4
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
5
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
6
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
7
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
8
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
9
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
10
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
11
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!
12
युद्धातही श्रीमंतीचा डंका! इस्रायलची सर्वात श्रीमंत महिला चर्चेत! कसं उभं केलं ५.१६ लाख कोटींचं साम्राज्य?
13
तीन वेळा पतीचा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला
14
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!
15
डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःच अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर कुऱ्हाड मारली, आता 'चावी' इराणकडे!
16
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...
17
युद्ध आणि मंदीचं सावट! दिग्गज IT शेअर्स कोसळले, पण 'या' सेक्टर्सने वाचवला बाजार; आज काय घडलं?
18
अर्धशतकासह KL राहुलनं ८ वर्षांनी साधला हा डाव; शतकी दुष्काळ संपवण्याचीही संधी
19
डबल लॉटरी...! आपने पंजाब पोटनिवडणूक जिंकली अन् राज्यसभेची एक जागा रिक्त झाली
20
रशियाने इराणला का मदत केली नाही? राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सांगितले कारण! म्हणाले...

‘कंत्राटदार धार्जिणे प्रकल्प यापुढे नाही’

By admin | Updated: June 19, 2015 02:46 IST

यापुढे महाराष्ट्रात पाण्यासाठी कंत्राटदार धार्जिणे मोठे प्रकल्प होणार नाहीत. ‘जलयुक्त शिवार’ ही भक्कम लोकवाटा असलेली राज्यातील सर्वात

लातूर : यापुढे महाराष्ट्रात पाण्यासाठी कंत्राटदार धार्जिणे मोठे प्रकल्प होणार नाहीत. ‘जलयुक्त शिवार’ ही भक्कम लोकवाटा असलेली राज्यातील सर्वात मोठी पाणीदार योजना यशस्वी झाली आहे. यामुळे सहा हजार गावांत कोट्यवधी शेतकऱ्यांच्या शिवारात यंदा पाणी थांबेल. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटेल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी उजनी (ता. औसा, जि. लातूर) येथे दिली. जलयुक्त शिवार योजनेंतर्गत झालेल्या विविध कामांच्या पाहणी दौऱ्यात ते बोलत होते. प्रारंभी फडणवीस यांनी औसा तालुक्यातील विविध कामांची पाहणी केली. ते म्हणाले की, एखादी योजना लोकांनी महत्त्व ओळखून केल्यास काय चमत्कार होतो, हे ‘जलयुक्त शिवार’ च्या कामांमधून पहायला मिळते. सहा हजार गावांत जलक्रांती झाल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)जलयुक्त शिवारसाठी पुरस्कारसामान्यांच्या सहभागातून राज्याच्या जिल्ह्याजिल्ह्यात उभे राहिलेल्या जलयुक्त शिवार अभियानात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारी गावे, संस्था, शासकीय अधिकारी आणि व्यक्तींना पुरस्कार देण्याची योजना लवकरच जाहीर केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी येथे सांगितले.