शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
3
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
4
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
5
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
6
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
7
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
8
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
9
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
10
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
11
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
12
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
13
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
14
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
15
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
16
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
17
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
18
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
19
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
20
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू

ग्राहक कल्याण सल्लागार समिती पुनरुज्जीवित!

By admin | Updated: June 25, 2015 01:44 IST

ग्राहक हिताच्या संरक्षणासाठी सरकारला सल्ला देण्यासाठी स्थापन करण्यात आलेली ग्राहक सल्लागार समिती सरकारने ग्राहकदिनीच तडकाफडकी बरखास्त

मुंबई : ग्राहक हिताच्या संरक्षणासाठी सरकारला सल्ला देण्यासाठी स्थापन करण्यात आलेली ग्राहक सल्लागार समिती सरकारने ग्राहकदिनीच तडकाफडकी बरखास्त केली होती. सरकारला अपेक्षित असलेले काम न केल्यामुळे समिती बरखास्त करण्याचे कारण सरकारी निर्णयात देण्यात आले होते. मात्र आता पुन्हा ही समिती पुनरुज्जीवित करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत.ही समिती पुनरुज्जीवित करण्याचा निर्णय अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने घेतला असून या समितीवर औरंगाबद येथील अरुण देशपांडे यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ही समिती तीन वर्षांपर्यंत कार्यरत असणार आहे. राज्यात ग्राहक चळवळीला प्रोत्साहन देऊन ही चळवळ ग्रामीण भागात पसरविण्यासाठी २००१ मध्ये सरकारने ग्राहक सल्लागार समितीची स्थापना केली होती. ग्राहक चळवळीसाठी आवश्यक असलेल्या उपाययोजना या समितीने सरकारला सुचवायच्या होत्या. त्याप्रमाणे या समितीचे काम न झाल्याने ही समिती बरखास्त करण्यात आली आहे. या निर्णयामुळे या समितीचे अध्यक्ष सूर्यकांत गवळी यांची नियुक्ती रद्द झाली आहे.ग्राहक कल्याण निधी म्हणून या समितीला सरकार कोट्यवधींचा निधी देत असतो. आतापर्यंत या समितीकडे ८० कोटी रुपयांचा निधी पडून आहे. या निधीचा वापर आतापर्यंत एकाही सल्लागार समितीने केलेला नाही. (प्रतिनिधी)