शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसची जम्बो कार्यकारणी

By admin | Updated: August 3, 2016 03:22 IST

कॉंग्रेसने आपली जम्बो कार्यकारणी जाहीर करुन गटातटामध्ये विखुरलेल्या कॉंग्रेसला एकसंधा करण्याचा प्रयत्न केला

ठाणे : ऐन निवडणुकीच्या तोंडावर आता कॉंग्रेसने आपली जम्बो कार्यकारणी जाहीर करुन गटातटामध्ये विखुरलेल्या कॉंग्रेसला एकसंधा करण्याचा प्रयत्न केला आहे. या जम्बो कार्यकारणीत सर्व सेलच्या सदस्यांची नेमणूक करण्यात आली असून तब्बल ४६ उपाध्यक्ष, ४७ सरचिटणीस, ५४ चिटणीस आणि २६ कार्यकारणी सदस्यांची निवड जाहीर करण्यात आली आहे. परंतु ही जम्बो कार्यकारणी जाहीर करत असतांना पक्षातील जेष्ठांना मात्र केवळ निमंत्रीतांमध्येच संधी देण्यात आली आहे. त्यामुळे भविष्यात हे निमंत्रीत या कार्यकारणीच्या विरोधात जातील अशी दाट शक्यता निर्माण झाली आहे.मागील कित्येक महिने रिक्त असलेल्या कॉंग्रेसच्या शहर अध्यक्षपदी मनोज शिंदे यांची वर्णी लागल्यानंतर त्यांनी आता आपली जम्बो कार्यकारणी जाहीर केली आहे. ही कार्यकारणी सर्व समावेश असून तरुणांसह, निष्ठांवतांना आणि नवख्यांनाही संधी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे भविष्यातील गटातटाच्या अंतर्गत राजकारण शह देण्यासाठी, ही कार्यकारणी महत्वाची मानली जात आहे. ही निवड करतांना खुला, ओबीसी, एससी, मुस्लिम असे प्रवर्ग करण्यात आले असून त्यानुसार ही निवड करण्यात आली आहे. यामध्ये तब्बल ४६ उपाध्यक्ष, ४७ सरचिटणीस, ५४ चिटणीस, २६ सदस्यांचा समावेश आहे. तसेच सल्लागरपदी १५, आणि कायम निमंत्रीतांच्या यादीत १९ जणांचा समावेश करण्यात आला आहे. तर १२ ब्लॉक अध्यक्षांचीही निवड करण्यात आली असून पाच प्रवक्तेही नेमण्यात आले आहेत. दरम्यान मागील काही वर्षे आपले वजन वापरु काही प्रमाणात सत्तेची गणिते ठरविणाऱ्या जेष्ठांना मात्र या डावलण्यात आले आहे. >कॉंग्रेसच्या शहर अध्यक्षपदी मनोज शिंदे यांची वर्णी लागल्यानंतर त्यांनी आपली जम्बो कार्यकारणी जाहीर केली आहे. ही कार्यकारणी सर्व समावेशक असून तरुणांसह, निष्ठांवतांना आणि नवख्यांनाही संधी मिळाली आहे. मात्र, ज्येष्ठांना डावलल्याने ही जेष्ठ मंडळी निवडणुकीच्या काळात कशी खेळी करतात, याकडे लक्ष राहणार आहे.