शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

महागाई विरोधात काँग्रेसचा थाळी-लाटणे मोर्चा

By admin | Updated: October 20, 2015 20:32 IST

डाळी, कडधान्ये आणि भाज्यांच्या वाढत्या महागाई विरोधात मुंबई काँग्रेसने थाळी-लाटणे जोरात वाजवत मोर्चा काढला.

ऑनलाईन लोकमत

मुंबई, दि.२० - डाळी, कडधान्ये आणि भाज्यांच्या वाढत्या महागाई विरोधात मुंबई काँग्रेसने थाळी-लाटणे जोरात वाजवत मोर्चा काढला. आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांच्या उपस्थितीत हे आंदोलन करण्यात आले. थाळी- लाटणे जोराजोरात वाजवून झोपलेले सरकार जागे करण्यासाठी आम्ही हा मोर्चा काढला आहे असे काँग्रेस नेत्यांनी म्हटले आहे. निवडणुकीपुर्वी महागाईविरोधात तावातावाने बोलणारे भाजपा नेते मोदींच्या कार्यकाळातील गगनाला भिडणा-या महागाईवर चिडीचूप आहेत. असा सवाल संजय निरुपस यांनी उपस्थित केला. 
भाजपा सरकारच्या कालावधीत भारतात डाळींच्या किमती गगनाला भिडत असताना निषेध करणारे भाजपाचे खासदार आता कुठेही दिसत नाही. सध्या भारतात तुरडाळ २०० रुपये किलोने विकली जात आहे. याचवेळी शेजारील पाकिस्तानात ७०, बांगलादेशात ६५, नेपाळ मध्ये ६८, बर्मा येथे ७२, तर श्रीलंकेत ६४ रुपयांने विकली जात असल्याचा आरोप निरुपम यांनी केला.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महागाईला डायन असे मोदी म्हणायचे आणि आता पंतप्रधान होऊन दीड वर्ष झाले तरी महागाई कमी न होता अधिकच वाढत आहे. याला मोदी, विकास म्हणणार की अच्छे दिन, असा सवाल निरुपम यांनी केला.