शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस 15 वर्षानंतर स्वबळावर लढणार

By admin | Updated: September 28, 2014 03:09 IST

काँग्रेस आणि समाजवादी पार्टीची शुक्रवारी झालेली आघाडी शनिवारी तुटली. 1999नंतर प्रथमच काँग्रेस पक्ष स्वबळावर लढणार असून, 288 जागा लढविणार आहे.

कवाडे गट सोबत : समाजवादी पार्टीशी आघाडी नाही
नवी दिल्ली/मुंबई : काँग्रेस आणि समाजवादी पार्टीची शुक्रवारी झालेली आघाडी शनिवारी तुटली. 1999नंतर प्रथमच काँग्रेस पक्ष स्वबळावर लढणार असून, 288 जागा लढविणार आहे. 
शुक्रवारी रात्री उशिरार्पयत समाजवादी पार्टीसाठी 8 जागा सोडण्याच्या प्रस्तावासह राज्यात आघाडी करण्याचा निर्णय जवळपास पक्का झाला होता. परंतु दिल्लीतील चर्चेनंतर तो बदलून स्वबळावर लढण्याचे ठरले. शुक्रवारी रात्री राहुल गांधी, मधुसूदन मिस्त्री, मोहन प्रकाश आणि अन्य नेते 143 जागांचे उमेदवार ठरविण्यासाठी चर्चा करीत असताना मिस्त्री यांनी सपासोबत आघाडी करण्याचा मुद्दा उपस्थित केला. परंतु उत्तर प्रदेशात काँग्रेस सपाशी लढत असल्याने महाराष्ट्रात जर आघाडी केली तर त्यातून चुकीचे संकेत जातील. असे संकेत पक्षाच्या हिताचे नाहीत, असे पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी त्यांना सांगितले. सपाने ज्या 8 जागांची मागणी केली होती, त्या जागा सोडण्याची काँग्रेसची तयारी नव्हती. या आठही जागा विजय मिळवून देणा:या आहेत, असे काँग्रेसला वाटत आहे. त्यामुळे सपाशी आघाडी तोडण्याचे आणि त्या जागांवर आपले उमेदवार उभे करण्याचे निर्देश राहुल गांधी यांनी मोहन प्रकाश यांना दिले आणि दुस:याच क्षणी ही आघाडी तुटली. आम्ही मागत होतो त्या जागा द्यायलाही काँग्रेस तयार नसल्याने  आघाडी करणो शक्य नव्हते. त्यामुळे आम्ही स्वबळावर लढू, असे आझमी म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)
 
कवाडेंचे उमेदवार पंजावर
पीपल्स रिपब्लिकन पार्टीला काँग्रेसने पाच जागा दिल्या असून तेथील उमेदवार काँग्रेसच्या पंजा चिन्हावर लढतील, असे पक्षाचे अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी सांगितले. देवळाली, भुसावळ, अंबरनाथ, भंडारा आणि अजरुनी मोरगाव या त्या जागा आहेत. प्रचाराला वेळ कमी असल्याने आम्ही आमचे उमेदवार पंजावर उभे करीत आहोत, असे ते म्हणाले.
 
 
भाजपाने स्वाशेसं, राष्ट्रीय समाज पक्ष आणि रिपाइंशी युती केली आहे. काँग्रेसने पीपल्स रिपब्लिकन पार्टीशी आघाडी केली. 
 
राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि बहुजन समाज पार्टीने कोणाशीही आघाडी केलेली नाही.