शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

स्वयंसेवकांची आणीबाणी पेन्शन बंद करण्याचा काँग्रेसचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2019 02:44 IST

आणीबाणीच्या काळात तुरुंगवास भोगणाऱ्यांना पेन्शन योजना लागू करणे म्हणजे स्वातंत्र्य चळवळ आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाचा अवमान आहे.

मुंबई : आणीबाणीच्या काळात तुरुंगवास भोगणाऱ्यांना पेन्शन योजना लागू करणे म्हणजे स्वातंत्र्य चळवळ आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाचा अवमान आहे. केवळ संघ स्वयंसेवकांच्या फायद्यासाठी भाजपा सरकारकडून अशा योजना लागू केल्या जातात. त्यामुळे मध्य प्रदेशातील ही योजना बंद केल्याबद्दल कमलनाथ सरकारचे महाराष्ट्र काँग्रेसने अभिनंदन केले आहे. तसेच सरकार आल्यास महाराष्ट्रातील पेन्शन योजना बंद करण्याचाही इशारा गुरुवारी दिला.मध्य प्रदेशातील कमलनाथ सरकारने आणीबाणीत तुरुंगवास भोगलेल्यांची पेन्शन बंद करण्याचा निर्णय घेतला. या संदर्भात महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते सचिन सावंत म्हणाले की, आणीबाणीची पेन्शन योजना म्हणजे स्वातंत्र्य चळवळीला कमी लेखून संघाचे महत्त्व वाढविण्याचा केविलवाणा प्रयत्न होता. मुळात ज्यांचे स्वातंत्र्यलढ्यात कोणतेही योगदान नाही अशी मंडळी आज देशभक्तीचा बाजार मांडून सहानुभूती मिळवण्याचा फुटकळ प्रयत्न करत आहेत. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने जेव्हा अशा पेन्शन योजनेची घोषणा केली तेव्हा त्या निर्णयाला काँग्रेसने विरोध केला होता, असे सावंत म्हणाले.

टॅग्स :congressकाँग्रेस