शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
2
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
3
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
4
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
5
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
6
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
7
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
8
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
9
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
10
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
11
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
12
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार
13
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
14
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
15
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
16
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
17
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
18
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
19
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
20
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  

झोपलेल्या सरकारला काँग्रेस जागे करणार!

By admin | Updated: September 14, 2016 06:41 IST

राज्यातील सरकार हे टिष्ट्वटरवर चालणारे सरकार आहे़ टीव्ही कलावंताच्या टिष्ट्वटची दखल तत्काळ घेऊन कारवाई करण्यात येते, मात्र सामान्य माणूस आणि शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या जात

नंदुरबार : राज्यातील सरकार हे टिष्ट्वटरवर चालणारे सरकार आहे़ टीव्ही कलावंताच्या टिष्ट्वटची दखल तत्काळ घेऊन कारवाई करण्यात येते, मात्र सामान्य माणूस आणि शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या जात नाहीत़ हे सरकार झोपी गेले आहे़ त्याला जाग आली तर ठिक, अन्यथा काँग्रेस पक्ष सरकारला जागे करेल, असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी दिला़नंदुरबारमध्ये छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात मंगळवारी झालेल्या शेतकरी मेळाव्यात खा. चव्हाण म्हणाले, काँग्रेसची पाळेमुळे मजबूत करण्यात जिल्ह्यातील सर्वच नेत्यांचा सहभाग राहिला आहे़ धुळे व नंदुरबार जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे़ देशातील ‘आधार’सारख्या अनेक महत्त्वपूर्ण योजनांची सुरूवात नंदुरबार जिल्ह्यात करण्यात आली. नंदुरबारसह राज्यातील आदिवासी बांधवांच्या वनजमिनी उद्योगपतींच्या घशात घालण्याचा या सरकारचा डाव आहे़ त्यासाठी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पुढाकार घेत, आदिवासी बांधवांना न्याय देण्याच्या सूचना केल्या आहेत़ त्यानुसार अनुसूचित जमाती सेलचे प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री पद्माकर वळवी यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे़ आदिवासींंना वनजमिनीतून उत्पन्न मिळून ती जमीन त्यांच्या मालकीची असावी, असा काँग्रेसचा आग्रह आहे़ त्यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे़ त्याला यश येईलच, असा आशावादही चव्हाण यांनी व्यक्त केला़ मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश, माजी केंद्रीय मंत्री तुषार चौधरी, माणिकराव गावीत, आ. के.सी.पाडवी, अमरिशभाई पटेल, डी. एस.अहिरे, कुणाल पाटील, माजी मंत्री पद्माकर वळवी, आदिवासी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शिरीष नाईक आदी उपस्थित होते़