शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
2
"हिंदी भाषा काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत बोलली गेलीच पाहिजे, केंद्राने..."; अबू आझमींकडून हिंदीची वकिली
3
पहलगामच्या हल्ल्यात ३ नव्हे ४ दहशतवादी होते सामील; चौथा काय करत होता? ऐकून येईल चीड!
4
आठ महिन्यांत चौघांची हत्या; २० वर्षांच्या गँगस्टरचा एन्काऊंटरमध्ये खात्मा, VIDEO आला समोर
5
"कुठे आहेत नाना पाटेकर, प्रशांत दामले? कुठायत मराठी क्रिकेटपटू?"; हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून सवाल
6
खासदार प्रिया सरोज आणि क्रिकेटर रिंकू सिंह यांच्या लग्नाची तारीख टळली; समोर आलं मोठं कारण...
7
धारावीतील २४९ पैकी १६१ बांधकामे पात्र, पहिली यादी जाहीर; अपात्र लोकांना ५ जुलैपर्यंत संधी
8
इराणने कमी क्षमतेच्या मिसाईल डागल्या अन् अमेरिकेने त्या पडू दिल्या...; कतारवरील हल्ल्यामागचे गुपित कुणाला कळले...
9
सोहेलसोबत पळून जाऊन केलेलं लग्न, मग २४ वर्षांनी का झाला घटस्फोट? सीमा सजदेहने सांगितलं खरं कारण
10
कसली भारी दिसत्येय 'सैराट'मधील परश्याचा मित्र 'लंगड्या'ची गर्लफ्रेंड, सौंदर्यात नायिकांनाही देते टक्कर!
11
ठाणे: आणखी २ इमारतींवर हातोडा, मुंब्रा-शीळच्या बेकायदा इमारतींमधील रहिवासी रस्त्यावर
12
मध्य पूर्वेतील तणाव, हिंडगनबर्गचे आरोप अन् धारावी प्रकल्प; गौतम अदानी स्पष्टच बोलले
13
युद्धविरामाबाबतचा संभ्रम संपला, अखेर इस्राइल-इराणमधील संघर्ष आटोपला, पण अखेरचा हल्ला करत इराण म्हणाला...  
14
इराण-इस्रायल युद्धबंदीमुळे बाजार 'रॉकेट'; पण 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले; काय आहे कारण?
15
कोण आहे अलीफा अहमद?; पती डॉक्टर तर स्वत: TCS मध्ये करत होती नोकरी; आता बनल्या आमदार
16
Iran Israel War : इराण-इस्त्रायलमध्ये १२ दिवसांचं युद्ध, लष्करी तळ, शहरं उद्ध्वस्त; कुणाचं किती नुकसान?
17
UPI युजर्ससाठी मोठी बातमी! ट्रान्झॅक्शन फेल झालं तर लगेच मिळणार रिफंड; 'या' तारखेपासून लागू होणार नियम
18
पंतचा पराक्रम, एकाच कसोटीत दोन शतकं ठोकताना केले १० विक्रम, अशी आहे संपूर्ण यादी
19
पावसाने पाठ फिरवल्याने विदर्भासह मराठवाड्यात अत्यंत भीषण अवस्था !
20
भंगाराखाली दडलंय काय?; ट्रक रोखला, तपासणी केली तेव्हा आढळला १ कोटींचा 'गुलाबी खजिना'

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची काँग्रेस-राष्ट्रवादीची मागणी

By admin | Updated: March 17, 2015 01:20 IST

शेतकऱ्यांना सरसकटच कर्जमाफी द्यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे^-पाटील, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी सोमवारी विधानसभेत केली.

मुंबई : दुष्काळ, अवकाळी पावसाने राज्यात पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना सरसकटच कर्जमाफी द्यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे^-पाटील, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी सोमवारी विधानसभेत केली. शेतकऱ्यांना मदत देण्याचीच शासनाची भूमिका असल्याचे सांगून महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी सांगितले, की शेतकऱ्यांना मदतीची भूमिका शासनाने घेतली असून विरोधक मात्र केवळ राजकारण करीत आहेत. कर्जमाफीची घोषणा सरकार करीत नसल्याच्या निषेधार्थ काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांनी सभात्याग केला. पुरवणी मागण्यावरील चर्चेला उत्तर देताना खडसे यांनी सांगितले, की गोवंशाचे रक्षण करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना गोवंश चराईसाठी शासकीय जमीन नाममात्र दराने उपलब्ध करून देण्यात येईल. अपंग, वृद्ध आणि अनुपयुक्त गोवंशाचे रक्षण करण्यासाठी ३० कोटी रुपये खर्चाच्या तीन गोग्रामांची निर्मिती करावी, असा प्रस्ताव केंद्राकडे पाठविला आहे. अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना (फळबागांसह) मदत देण्याची शासनाची भूमिका आहे. महसूल विभागात कर्मचाऱ्यांच्या २५ ते ३० टक्के जागा रिक्त असून, त्या टप्प्याटप्प्याने भरण्यात येतील. (विशेष प्रतिनिधी)