शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
2
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
3
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
4
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
5
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
6
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
7
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
8
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
9
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
10
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
11
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
12
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
13
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
14
कोस्टल रोडवर पुन्हा अपघात; कारच्या धडकेत दोघे जखमी
15
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
16
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
17
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
18
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
19
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
20
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची काँग्रेस-राष्ट्रवादीची मागणी

By admin | Updated: March 17, 2015 01:20 IST

शेतकऱ्यांना सरसकटच कर्जमाफी द्यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे^-पाटील, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी सोमवारी विधानसभेत केली.

मुंबई : दुष्काळ, अवकाळी पावसाने राज्यात पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना सरसकटच कर्जमाफी द्यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे^-पाटील, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी सोमवारी विधानसभेत केली. शेतकऱ्यांना मदत देण्याचीच शासनाची भूमिका असल्याचे सांगून महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी सांगितले, की शेतकऱ्यांना मदतीची भूमिका शासनाने घेतली असून विरोधक मात्र केवळ राजकारण करीत आहेत. कर्जमाफीची घोषणा सरकार करीत नसल्याच्या निषेधार्थ काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांनी सभात्याग केला. पुरवणी मागण्यावरील चर्चेला उत्तर देताना खडसे यांनी सांगितले, की गोवंशाचे रक्षण करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना गोवंश चराईसाठी शासकीय जमीन नाममात्र दराने उपलब्ध करून देण्यात येईल. अपंग, वृद्ध आणि अनुपयुक्त गोवंशाचे रक्षण करण्यासाठी ३० कोटी रुपये खर्चाच्या तीन गोग्रामांची निर्मिती करावी, असा प्रस्ताव केंद्राकडे पाठविला आहे. अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना (फळबागांसह) मदत देण्याची शासनाची भूमिका आहे. महसूल विभागात कर्मचाऱ्यांच्या २५ ते ३० टक्के जागा रिक्त असून, त्या टप्प्याटप्प्याने भरण्यात येतील. (विशेष प्रतिनिधी)